शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:44 IST

दुसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरूच : अजूनही २० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : भिवंडीतील धामणकर नाका येथील जिलानी बिल्डिंग कोसळून सोमवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. तर आणखी १५ ते २0 जण ढिगाºयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी रात्रीपर्यंत १४ मृतदेह हाती लागले होते. तर बुधवारी पहाटेपर्यंत आणखी 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेच्या 48 तासांनंतरही बचावकार्य सुरूच होते. दुर्घटनास्थळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी भेट दिली. चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू. शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी वाढीव चटईक्षेत्र मंजूर करणे, पुनर्वसनाची व्यवस्था करणे याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.सहायक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंता निलंबितभिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी प्रभाग समिती ३ चे सहायक आयुक्त सुदाम जाधव आणि कनिष्ठ अभियंता दूधनाथ यादव यांना निलंबित केले आहे. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाBhiwandiभिवंडी