शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25 टक्के राखीव, प्रवेशाचे 30 कोटींचे अनुदान रखडलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 18:02 IST

कल्याण- विनाअनुदानित खासगी शाळांनी राईट टू एज्युकेशन कायद्यान्वये 25 टक्के प्रवेश गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. या विद्यार्थ्यांची फी सरकारकडून दिली जाते.

कल्याण- विनाअनुदानित खासगी शाळांनी राईट टू एज्युकेशन कायद्यान्वये 25 टक्के प्रवेश गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. या विद्यार्थ्यांची फी सरकारकडून दिली जाते. गेल्या पाच वर्षात जवळपास 300 कोटी रुपये खासगी शाळांना सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे खासगी शाळा राईट टू एज्युकेशन अंतर्गत 25 टक्के राखीव प्रवेश देणे बंद करणार असल्याचा इशारा विनाअनुदानित खासगी शाळांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या आत ही रक्कम सरकारकडून दिली जावी, अशी मागणी या शाळांकडून करण्यात आली आहे.याबाबत कल्याणातील साकेत महाविद्यालयात राज्याच्या विनाअनुदानित शाळांच्या फेडरेशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश सिंग, माजी अध्यक्ष भरत मलिक आदी पदाधिकारी उपस्थित होते. सरकारच्या जाचक अटींमुळे राज्यभरातील सुमारे सात हजार खासगी शाळा बंद पडल्या आहेत.

राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शाळांना मैदाने, स्टेज, वर्ग खोल्या, जागा ,कँटीनबाबत काही जाचक अटी आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील  छोट्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. कायद्यामधील अशा काही जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात व शिक्षणाचा दर्जा उंचावेल अशा अटींचा समावेश करावा व ग्रामीण भागातील शाळांना जीवनदान द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने सरकारकडे करण्यात येणार आहे. हा कायदा 2012 पासून लागू करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत प्रवेशाचा परतावा शाळांना मिळालेला नाही. या प्रकरणी शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली.

टॅग्स :Studentविद्यार्थीkalyanकल्याण