शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

भिवंडीत गोदामांना लागलेल्या आगीत 20 गोदामे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:57 PM

काही गोदामात भंगार कागदाचे गठ्ठे, मंडप साहित्य साठविले होते.

नितीन पंडित, भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीत पत्र्याच्या बनविण्यात आलेल्या गोदामांना मंगळवारी मध्यरात्री  भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.येथील गोदामात मोठ्या प्रमाणावर अवजड साहित्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व लाकडी व फायबर पॅलेट ,तर काही गोदामात भंगार कागदाचे गठ्ठे, मंडप साहित्य साठविले होते.

आग पाहता पाहता पसरत गेल्याने या आगीत २० गोदाम जळून खाक झाली . पडघा पोलिसांनी आगीची माहिती दिल्याने भिवंडी व कल्याण अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या . आग ग्रामीण भागात लागलेली असल्याने तेथे आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने सकाळी आठ वाजता पर्यंत आग धुमसत होती.या आगीचे कारण अस्पष्ट असून या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.ही आग पूर्ण विझण्या साठी त्यानंतर पाच तास अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थ करावी लागली.अखेत सायंकाळी हि आग आटोक्यात आली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी