शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे जिल्ह्यात १ हजार ७५२ रुग्णांची वाढ, ५० जणांचा काेराेनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:06 IST

ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला.

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत एक हजार ७५२ रुग्णांची वाढ झाली आहे. रविवारी ५० जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या आठ हजार ५३ झाली, तर आतापर्यंत रुग्णसंख्या चार लाख ८८ हजार ७७९ झाली आहे.ठाणे शहर परिसरात ४०६ रुग्णांची वाढ होऊन सात जणांचा मृत्यू झाला. या शहरात एकूण एक लाख २४ हजार १२३ रुग्णांसह एक हजार ७५१ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ५०५ रुग्णांची वाढ, तर १९ जणांचा मृत्यू झाला. या शहरातील रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ४६५ झाली असून, मृतांची संख्या आता एक हजार ५४९ झाली आहे.उल्हासनगरला ३४ रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला. येथील मृतांची संख्या आता ४४६ झाली असून, रुग्णसंख्या १९ हजार ४०९ नोंदवली आहे. भिवंडीत ३३ रुग्ण आढळले असून, एकही मृत्यू नाही. या शहरात १० हजार ६८ रुग्णांसह ४०३ मृतांची नोंद करण्यात आली. मीरा - भाईंदरलाही १८६ रुग्णांच्या वाढीसह आज आठ जणांचा मृत्यू झाला. येथील रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ९४८ झाली असून, मृतांची संख्या एक हजार ११३ नोंद झाली.अंबरनाथ शहरात ७१ रुग्ण वाढल्याने येथील रुग्णसंख्या आता १८ हजार ४८८ झाली. एकाचा मृत्यू होऊन एकूण ३९४ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला ८४ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. येथील एकूण रुग्ण संख्या १९ हजार ५७४ व मृत्यू २११ नोंदवले गेले आहेत. ग्रामीण भागात १९४ रुग्ण आढळले असून, सहा मृत्यू झाले. आता जिल्ह्यातील २९ हजार ५५८ रुग्णांसह ७३६ मृतांची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे