शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वीटभट्टी मजुरांच्या १७ झोपड्या जळून खाक, गरिबांच्या संसाराची राख रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 19:08 IST

भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली

भिवंडी : तालुक्यातील खांबाळे परिसरातील शिरगाव येथे वीटभट्टी मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली आहे .विशेष म्हणजे दुर्घटनेच्या २४ तासानंतर ही घटना समोर आली आहे.त्या नंतर पोलीस व महसूल यंत्रणेची धावाधाव सुरू झाली असून, वीटभट्टी मालका विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली व पाहता पाहता ती सर्वत्र पसरत तेथील एकूण १७ झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत झोपड्यात मजूर कुटुंबीयांनी साठविलेले धान्य, कपडे,पांघरूण हे जळून नुकसान झाले आहे. सुदैवाने तेथील लहान बालके बाहेर खेळत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटने नंतर मजुरांनीच ही आग पाणी मारून विझवली.परंतु या दुर्घटनेची माहिती वीटभट्टी मालक अरविंद प्रजापती यांनी पोलीस व महसूल प्रशासना न कळविता दुर्घटने वर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असता रविवारी या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांना काळविल्या नंतर ही घटना प्रकाशात आली आहे .त्यानंतर मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे .तर तातडीची मदत म्हणून स्वयंसेवी संस्थां कडून धान्य कपडे पांघरूण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेfireआग