शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही रोज Good Morningचे मेसेज करता का? जगाचं लई नुकसान होतंय राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:56 IST

सकाळ झाली की पाठव गुड मॉर्निंग मेसेज! देशातल्या कोट्यवधी लोकांना मेसेज पाठवण्याची सवय

नवी दिल्ली: सकाळ झाली की व्हॉट्स ऍपवर गुड मॉर्निंग मेसेज सुरू होतात. काही जणांकडे तर मेसेजचा अक्षरश: पाऊस पडतो. सुंदर फुलं. उगवणारा सूर्य, हसणारं लहान मूल, प्रेरणादायी विचारांचे फोटो नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र भारतीयांच्या या गुड मॉर्निंग मेसेजचा मोठा फटका जगाला बसत असल्याचं समोर आलं आहे.

भारतीयांच्या असंख्य गुड मॉर्निंग मेसेजमुळे इंटरेनट जाम होतं. त्यामुळे सकाळच्या सुमारास बऱ्याचदा इंटरनेटचा वेग मंदावतो. एखादी गोष्ट सर्च करत असल्यास त्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण जगभरात अशी समस्या जाणवते. ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते, हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी बरीच मेहनत केली. अखेरीस समस्येचं मूळ त्यांच्या लक्षात आलं. कोट्यवधी भारतीय पाठवत असलेले गुड मॉर्निंग मेसेज इंटरनेटचा वेग मंदावण्यास जबाबदार असल्याचं संशोधनातून समोर आलं.

आकडेवारी काय सांगते? भारतात जवळपास ४० कोटी लोक व्हॉट्स ऍपचा वापर करतात. सकाळ होताच लोक एकमेकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवू लागतात. मेसेजेसचा अक्षरश: पूर येतो. त्यामुळे इंटरनेटची बँडविड्थ कमी पडू लागते. 

गेल्या ५ वर्षांत गुड मॉर्निंग मेजेससाठी शोधणाऱ्यांची संख्या १० पटीनं वाढली आहे. तर डाऊनलोड करणाऱ्यांचं प्रमाण ९ पटीनं वाढलं आहे. यामुळे जगभरात इंटरनेटचा वेग तर मंदावतोच. पण मोबाईलमधील स्टोरेजदेखील भरू लागतो. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया