शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तुम्ही रोज Good Morningचे मेसेज करता का? जगाचं लई नुकसान होतंय राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:56 IST

सकाळ झाली की पाठव गुड मॉर्निंग मेसेज! देशातल्या कोट्यवधी लोकांना मेसेज पाठवण्याची सवय

नवी दिल्ली: सकाळ झाली की व्हॉट्स ऍपवर गुड मॉर्निंग मेसेज सुरू होतात. काही जणांकडे तर मेसेजचा अक्षरश: पाऊस पडतो. सुंदर फुलं. उगवणारा सूर्य, हसणारं लहान मूल, प्रेरणादायी विचारांचे फोटो नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र भारतीयांच्या या गुड मॉर्निंग मेसेजचा मोठा फटका जगाला बसत असल्याचं समोर आलं आहे.

भारतीयांच्या असंख्य गुड मॉर्निंग मेसेजमुळे इंटरेनट जाम होतं. त्यामुळे सकाळच्या सुमारास बऱ्याचदा इंटरनेटचा वेग मंदावतो. एखादी गोष्ट सर्च करत असल्यास त्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण जगभरात अशी समस्या जाणवते. ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते, हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी बरीच मेहनत केली. अखेरीस समस्येचं मूळ त्यांच्या लक्षात आलं. कोट्यवधी भारतीय पाठवत असलेले गुड मॉर्निंग मेसेज इंटरनेटचा वेग मंदावण्यास जबाबदार असल्याचं संशोधनातून समोर आलं.

आकडेवारी काय सांगते? भारतात जवळपास ४० कोटी लोक व्हॉट्स ऍपचा वापर करतात. सकाळ होताच लोक एकमेकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवू लागतात. मेसेजेसचा अक्षरश: पूर येतो. त्यामुळे इंटरनेटची बँडविड्थ कमी पडू लागते. 

गेल्या ५ वर्षांत गुड मॉर्निंग मेजेससाठी शोधणाऱ्यांची संख्या १० पटीनं वाढली आहे. तर डाऊनलोड करणाऱ्यांचं प्रमाण ९ पटीनं वाढलं आहे. यामुळे जगभरात इंटरनेटचा वेग तर मंदावतोच. पण मोबाईलमधील स्टोरेजदेखील भरू लागतो. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया