शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

तुम्ही रोज Good Morningचे मेसेज करता का? जगाचं लई नुकसान होतंय राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 18:56 IST

सकाळ झाली की पाठव गुड मॉर्निंग मेसेज! देशातल्या कोट्यवधी लोकांना मेसेज पाठवण्याची सवय

नवी दिल्ली: सकाळ झाली की व्हॉट्स ऍपवर गुड मॉर्निंग मेसेज सुरू होतात. काही जणांकडे तर मेसेजचा अक्षरश: पाऊस पडतो. सुंदर फुलं. उगवणारा सूर्य, हसणारं लहान मूल, प्रेरणादायी विचारांचे फोटो नातेवाईक, मित्रमैत्रिणींना पाठवणाऱ्या भारतीयांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र भारतीयांच्या या गुड मॉर्निंग मेसेजचा मोठा फटका जगाला बसत असल्याचं समोर आलं आहे.

भारतीयांच्या असंख्य गुड मॉर्निंग मेसेजमुळे इंटरेनट जाम होतं. त्यामुळे सकाळच्या सुमारास बऱ्याचदा इंटरनेटचा वेग मंदावतो. एखादी गोष्ट सर्च करत असल्यास त्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण जगभरात अशी समस्या जाणवते. ही समस्या नेमकी कशामुळे उद्भवते, हे शोधण्यासाठी तज्ज्ञांनी बरीच मेहनत केली. अखेरीस समस्येचं मूळ त्यांच्या लक्षात आलं. कोट्यवधी भारतीय पाठवत असलेले गुड मॉर्निंग मेसेज इंटरनेटचा वेग मंदावण्यास जबाबदार असल्याचं संशोधनातून समोर आलं.

आकडेवारी काय सांगते? भारतात जवळपास ४० कोटी लोक व्हॉट्स ऍपचा वापर करतात. सकाळ होताच लोक एकमेकांना गुड मॉर्निंग मेसेज पाठवू लागतात. मेसेजेसचा अक्षरश: पूर येतो. त्यामुळे इंटरनेटची बँडविड्थ कमी पडू लागते. 

गेल्या ५ वर्षांत गुड मॉर्निंग मेजेससाठी शोधणाऱ्यांची संख्या १० पटीनं वाढली आहे. तर डाऊनलोड करणाऱ्यांचं प्रमाण ९ पटीनं वाढलं आहे. यामुळे जगभरात इंटरनेटचा वेग तर मंदावतोच. पण मोबाईलमधील स्टोरेजदेखील भरू लागतो. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया