शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

Whatsapp Number Ban: व्हॉट्सॲपने बंद केली ९३ लाख अकाऊंट्स! तुमचेही होऊ शकते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:13 IST

वादग्रस्त मजकुरामुळे कारवाई. देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांच्या प्रथम पसंतीच्या असलेल्या व्हॉट्सॲप या समाजमाध्यम मंचाने गेल्या चार महिन्यांत तब्बल ९३ लाख खाती बंद केली आहेत. नवीन आयटी नियमांच्या आधारे ही खाती बंद करण्यात आली असून, बहुतांश खात्यांवर वादग्रस्त मजकूर असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

देशभरात २६ मेपासून नवीन आयटी नियम लागू झाले. या नव्या नियमांनुसार समाजमाध्यम मंचांना दर महिन्याला अनुपालन अहवाल सादर करावा लागतो. त्यानुसार व्हॉट्सॲपने अलीकडेच यासंदर्भातील अहवाल जारी केला आहे. अहवालातील नोंदीनुसार वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींवरून एकट्या सप्टेंबर महिन्यात २२ लाख ९ हजार खाती बंद करण्यात आली. जुलैपासून सादर होणाऱ्या मासिक अहवालांनुसार व्हॉट्सॲपने आतापर्यंत ९३ लाख खात्यांवर बंदीची कारवाई केली असल्याचे निदर्शनास आले आहे. 

तक्रारी काय?वादग्रस्त मजकूर लिहिणे, आक्षेपार्ह मजकूर अग्रेषित करणे

वापरकर्त्यांसाठी रिपोर्टची सुविधावापरकर्त्यांचे कोणत्याही खात्याबाबत मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲपने रिपोर्ट हे फीचर कार्यान्वित केले. नव्या आयटी नियमांचे कशा रीतीने पालन केले याबद्दलचा अहवाल समाजमाध्यम कंपन्यांनी दर महिन्याला प्रसिद्ध करावा, असे बंधन केंद्र सरकारने घातले आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप