शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टीव्हीचा रिमोट होणार कालबाह्य; मनाने चॅनल बदला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 18:01 IST

सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना ...

सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने धूम माजवली आहे. मोबाईलला वायरलेस चार्जिंग, वायरलेस हेडफोन सारख्या शोधांमुळे स्मार्टफोन आणखीनच स्मार्ट होत चालले असताना आता टीव्ही क्षेत्रातही अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ घातले आहे. सॅमसंग एक असा टीव्ही बनवित आहे जो मनात विचार जरी आला तरीही चॅनेल बदलणार आहे. म्हणजेच रिमोट कंट्रोलची गरज उरणार नाही.

सॅमसंग हे तंत्रज्ञान विकसित करत आहे. यासाठी स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL) च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे. या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’ असे नाव देण्यात आले आहे. 

सॅमसंग या प्रोजेक्टवर गेल्या तीन महिन्यांपासून काम करत आहे. पुढील वर्षी असा अनोखा स्मार्ट टीव्ही प्रायोगिक तत्वावर येणार आहे. या तंत्रज्ञानानुसार केवळ विचार केल्याकेल्याच चॅनल बदलणार आहे. एवढेच नाही तर टीव्हीटा आवाजही कमी-जास्त करता येणार आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजावून घेत आहेत. शिवाय डोक्यातून निघणाऱ्या लहरींनाही समजण्याचा प्रयत्न करत आहेत. टीव्ही पाहताना व्यक्ती काय विचार करतात आणि कसे कार्य करतात याचाही अभ्यास केला जात आहे. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनsamsungसॅमसंग