शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

स्मार्टफोनमुळे वाढले नवरा-बायकोतील अंतर; वैवाहिक नात्यांवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:48 IST

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सतत फोनमध्ये डोके घालून राहिल्याने एकाच घरात राहूनही विवाहित जोडप्यांच्या संबंधांवर धक्कादायक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, तब्बल ८८ टक्के विवाहित भारतीयांना असे वाटते की स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे त्यांच्या नातेसंबंधांचे मोठे नुकसान झाले असून, नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे घरामध्ये स्मार्टफोनचा वापर धोकादायक ठरू लागला आहे.

विशेष म्हणजे एका मोबाइन निर्मात्या कंपनीनेच स्मार्टफोनचा नातेसंबंधांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण केले. यामध्ये दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांतील एक हजाराहून अधिक लोकांचा सहभाग होता.

नाते हवे, पण वेळ देऊ शकत नाहीलोकांचा विश्वास आहे की स्मार्टफोनऐवजी, आपल्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवल्याने त्यांना आनंद मिळतो. परंतु तरीही ते कमी वेळ घालवतात. बहुतांश लोकांना यात बदल हवा आहे. 

जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत ६७% लोकांनी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवताना फोनवर व्यस्त असल्याचे कबूल केले. ८९% लोकांनी कबूल केले की ते त्यांच्या जोडीदाराशी बोलण्यात कमी वेळ घालवत आहेत. ६६% लोक म्हणतात की, फोनमुळे जोडीदाराशी त्यांचे नाते कमकुवत झाले आहे.

लोक म्हणतात की, आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा आहे.

लोक मान्य करतात की, स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे त्यांचे जोडीदारासोबत असलेले संबंध अधिक ताणले गेले आहेत.

म्हणतात की, स्मार्टफोन त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे.

लोक मान्य करतात की, ते स्मार्टफोनमध्ये इतके गुंग होऊन जातात की त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याचे त्यांना भान नसते.

लोक कुटुंबासोबत बसून चर्चा करण्याऐवजी फोनमध्ये गुंग राहतात.

टॅग्स :marriageलग्न