शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:59 IST

रात्री वाय-फाय बंद केल्यामुळे अनेक फायदे होतात जे बहुतेक लोकांना माहित नाहीत.

आजकाल इंटरनेट आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. दिवस असो वा रात्र, प्रत्येक घरात वाय-फाय चालू असतं. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्स इंटरनेटशिवाय अपूर्ण वाटतात. पण रात्री झोपताना वाय-फाय चालू ठेवणं खरोखर आवश्यक आहे का असा विचार तुम्ही कधी केला आहे का? खरं तर, रात्री वाय-फाय बंद केल्यामुळे अनेक फायदे होतात जे बहुतेक लोकांना माहित नाहीत.

काय आहेत फायदे? 

आरोग्याला याचा मोठा फायदा होतो. अनेक वैज्ञानिक संशोधनातून असं दिसून आलं आहे की, सतत वाय-फाय सिग्नलमध्ये राहिल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाच्या (२०२४) रिपोर्टनुसार, वाय-फाय जवळ झोपणाऱ्या सुमारे २७ टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या असतात. रात्री वाय-फाय बंद केल्यास मेंदूला रेडिओ वेव्सच्या संपर्क कमी येतो आणि झोप चांगली लागते. यामुळे शरीराला नीट विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्यक्तीला अधिक ताजेतवानं वाटतं.

सायबर सिक्योरिटीपासून संरक्षण

दुसरा फायदा सायबर सुरक्षेशी संबंधित आहे. जेव्हा वाय-फाय रात्रभर चालू असतं, तेव्हा तुमचं नेटवर्क हॅकिंग आणि नको असलेल्या लॉगिनसाठी खुलं असतं. बऱ्याचदा लोक झोपताना लक्ष देत नाहीत की दुसरे कोणीतरी त्यांचं नेटवर्क वापरू शकतं. वाय-फाय बंद केल्याने डेटा चोरी आणि प्रायव्हसीला धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

विजेची बचत

तिसरा फायदा म्हणजे विजेची बचत होते. वाय-फाय राउटर जास्त वीज वापरत नसला तरी, तो २४ तास चालवल्याने वर्षभरात बरेच युनिट खर्च होतात. जर तुम्ही रात्री तो बंद करण्याची सवय लावली तर वीज बिल देखील कमी होईल.

याशिवाय, वाय-फाय बंद केल्याने गॅझेट्सचं आयुष्य देखील वाढतं. ते सतत चालू ठेवल्याने राउटर आणि कनेक्टेड डिव्हाइसेसवर दबाव येतो, ज्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं. परंतु जर त्यांना रात्रभर विश्रांती मिळाली तर ते बराच काळ चांगलं काम करतात. 

टॅग्स :InternetइंटरनेटWiFiवायफायtechnologyतंत्रज्ञान