शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फक्त 1 हजारात शेतातील पाण्याचे प्रमाण समजणार...पाणी वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:20 IST

स्मार्ट शेती म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे.

फक्त एक मिसकॉल देऊन शेतातील पंप चालू किंवा बंद करता येतो. हो हे खरे आहे. यामुळे शेती लांब असेल तर जाण्या येण्याचा खर्चही वाचत आहे. तसेच सध्या आपल्याकडील शेतकरी काहीसे स्मार्ट शेती करण्याकडे कल दाखवत आहेत. खूप मोठा खर्च न करता शेतीला आपोआप पाणी देण्याची आणखी एक युक्ती आम्ही घेऊन आलो आहोत. यासाठी 1 ते 5 हजार रुपयांचा खर्च येतो. 

स्मार्ट शेती म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे. जर तुम्हाला शेतीला पाणी द्यायला उशिर झाला तर पिकांचे नुकसान होऊ शकते. शिवाय बाजारात गेला असाल, किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल तर शेतीला पाणी देण्याची चिंता सारखी सतावत राहते. आता तुम्हाला घरबसल्या किंवा जिथे असाल तिथे शेतातील जमिनीमध्ये पाण्याची मात्रा किती आहे, हे कळू शकते. हे समजल्यावर मग एका मिसकॉलमध्ये शेती पंप सुरू करून पाण्याची योग्य मात्रा समजल्यावर पुन्हा बंदही करू शकता. 

मातीतील पाण्याचे प्रमाण समजल्याने पंप वेळेवर बंद केल्यास पाणी वायाही जाणार नाही. दुष्काळाच्या काळात हे तंत्रज्ञान तर संजिवनी आहे. हा एक सेन्सर आहे. बाजारात अशाप्रकारचे सेन्सर 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लास्टवेयर रॉक्स प्लांट मॉयश्चर इंडीकेटर, डॉ. मीटर एस 10, टेक सोर्स सोल्यूशन सेंसर अशी यांची नावे आहेत. या सेन्सरसाठी कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाईटवर किंवा किसान ई स्टोअरवर मागणी नोंदविता येते. तामिळनाडू, कर्नाटकासह राजस्थानच्या शेतकऱ्यांनी अशा सेन्सरचा वापर सुरू केला आहे. 

 याचबरोबर उष्णता, कीटक यांची माहितीही देणारे सेन्सर बाजारात उपलब्ध आहेत. सूर्याचे उन किती आहे ते देखिल हे सेन्सर सांगतात. तामिळनाडूतील कोईंम्बतूरमधील ऊस संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी शेतातील मातीमध्ये पाण्याचे प्रमाण सांगणारा हा सेन्सर बनविला आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी