शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

UPI Payment: आता साध्या फोनमधूनही पाठवता येणार पैसे; इंटरनेटचीही गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 07:14 IST

एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आता अगदी साध्या, इंटरनेट नसलेल्या फोनच्या मदतीनेही एकमेकांना पैसे पाठवता येणार आहेत. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी यासाठी स्वतंत्र यूपीआय योजना सादर केली आहे. याला यूपीआय१२३पे नाव देण्यात आले आहे.

डिजिटल पेमेंटसाठी २४ तास हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. याचे नाव डीजीसाथी देण्यात आले आहे. यूपीआय१२३पेच्या मदतीने वापरकर्ते अगदी साध्या फोनवरून यूपीआय पेमेंट करू शकणार आहेत. स्कॅन आणि पे वगळता सर्व प्रकारचे व्यवहार याद्वारे केले जाऊ शकतात. यामुळे पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा मोबाइल क्रमांक आणि बँक खाते लिंक करावे लागेल.

गावागावांमध्ये डिजिटल व्यवहारn यूपीआय पेमेंटची सुरुवात २०१६ मध्ये झाली. आतापर्यंत यूपीआय पेमेंटसाठी स्मार्टफोन आवश्यक होता. n यामुळे ग्रामीण भागातील ४० कोटी जणांना डिजिटल व्यवहार करता येत नव्हते. n गावांमध्ये अनेकांकडे स्मार्टफोन नसतो तसेच इंटरनेटचीही समस्या असते. आरबीआयच्या नव्या सेवेमुळे प्रत्येक गावात डिजिटल व्यवहार वाढणार आहेत. 

एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. 

ओटीपी, सीव्हीव्ही कुणालाही देऊ नकागव्हर्नर दास यांनी सायबर सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. अनेक जण पैशांच्या लोभाने मोबाइलवर आलेला ओटीपी आणि डेबिट कार्डवरील सीव्हीव्हीसारखी महत्त्वाची माहिती देतात. यामुळे फसवणूक होते. अशी कोणतीही माहिती देणे टाळावे, असे ते म्हणाले.

टॅग्स :MONEYपैसाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक