शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आयटी क्षेत्रात कर्मचारी कपात; ऑगस्टमध्ये 27000 कर्मचाऱ्यांना कंपनीने दिले नारळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 21:14 IST

अनेक आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

Layoff in IT Field : काही काळापासून टेक्नॉलॉजी क्षेत्रात टाळेबंदीची त्सुनामी आली आहे. जगभरातील आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. गेल्या महिन्यात, म्हणजेच ऑगस्टमध्ये 27 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे, इंटेल, IBM आणि Cisco Systems सारख्या बड्या कंपन्यांसह 40 हून अधिक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.  

1.30 लाख कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्याआयटी कंपन्यांनी 2024 मध्ये आतापर्यंत 1.30 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले आहे. ऑगस्टमध्ये जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या इंटेलने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के, म्हणजेच 15 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. 2025 पर्यंत खर्च $10 अब्ज कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

इंटेलला खर्च कमी करण्यासाठी आणि आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करण्यासाठी असे कठीण निर्णय घेणे भाग पडले आहे. यानंतर नेटवर्किंग जगतातील मोठे नाव असलेल्या Cisco Systems ने देखील 7 टक्के, म्हणजेच 6000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे लक्ष आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांवर आहे. या व्यतिरिक्त, ज्या मोठ्या कंपन्यांनी टाळेबंदीची घोषणा केली आहे, त्यापैकी IBM ने चीनमधील त्यांचे R&D ऑपरेशन्स बंद केले आणि 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.

अॅपल कंपनीत टाळेबंदीआयफोन बनवणाऱ्या ॲपलने आपल्या सेवा समूहातील 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. डेलनेही आपले जागतिक कर्मचारी 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 12,500 कर्मचारी प्रभावित होऊ शकतात. याशिवाय, GoPro ने त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के, म्हणजेच 140 नोकऱ्या रद्द केल्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीचा हा टप्पा यापुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत बेरोजगारांची संख्या वाढ शकते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानjobनोकरीEmployeeकर्मचारी