शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

5 जी नेटवर्क रोलआऊटमध्ये भारत जगात अव्वल, असा घेता येईल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:40 IST

भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

जगभरात इंटरनेट सेवा आता अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. त्यात भारतही सर्वात पुढे आहे. भारत ५ जी सेवा नेटवर्क रोलआऊटमध्ये सर्वात पुढे आला आहे. केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ५ जी रोलआऊट करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात सर्वात अव्वल देश आहे. भारतात प्रतिदिन ३ जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात येत आहे. त्यानुसार, भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

५ जी नेटवर्कमुळे होणार फायदे

एका अहवालानुसार जगात सर्वात स्वस्त मोबाईल डेटा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यासह, भारताने स्वदेशी ४ जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. मंत्रीमहोदयांनी सांगितले की, ५ जी नेटवर्कच्या मदतीने लाईट माइल हार्ड स्पीड कनेक्टीव्हीटीच्या ताकद मिळते. त्यासोबतच, डिजिटल सर्वेक्षण असं की, हेल्थ, एग्रीकल्चर क्षेत्रालाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

किती शहरात पोहोचलं ५ जी नेटवर्क

५ जी रोलआऊटसंदर्भात विचार केल्यास, भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल द्वारे ५ जी सेवा रोलआऊट करण्यात येत आहे. रिलायन्स जिओने आत्तापर्यंत एकूण ४०६ शहरांमध्ये True 5 G नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. तर, एअरटेलच्यावतीने आत्तापर्यंत २६५ पेक्षा अधिक जिल्ह्यात ५ जी नेटवर्क रोलाऊट करण्यात आले आहे. एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांकडून युजर्संना अनलिमिटेड ५ जी सर्व्हीस ऑफर केली जात आहे. 

५ जी फ्री डेटाचा फायदा कसा घ्याल

एअरटेलच्या ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २३९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. ही एक इनवाइड बेस्ड सिस्टीम आहे, ज्याला Airtel Thanks App ने एक्सेस केले जाऊ शकतो. एअरटेलप्रमाणेच जिओ ५ जी नेटवर्कही २३९ रुपयांचा रिचार्च करावा लागणार आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारत5G५जीInternetइंटरनेट