शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
9
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
10
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
11
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
12
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
13
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
14
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
15
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
16
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
17
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
18
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
19
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
20
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
Daily Top 2Weekly Top 5

5 जी नेटवर्क रोलआऊटमध्ये भारत जगात अव्वल, असा घेता येईल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 15:40 IST

भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

जगभरात इंटरनेट सेवा आता अधिक सुलभ आणि वेगवान झाला आहे. त्यात भारतही सर्वात पुढे आहे. भारत ५ जी सेवा नेटवर्क रोलआऊटमध्ये सर्वात पुढे आला आहे. केंद्रीयमंत्री देवूसिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ५ जी रोलआऊट करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात सर्वात अव्वल देश आहे. भारतात प्रतिदिन ३ जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात येत आहे. त्यानुसार, भारतात २०० दिवसांत ६०० जिल्ह्यात ५ जी नेटवर्क पोहोचवण्यात आलं आहे. ही गती सर्वात वेगवान आहे. 

५ जी नेटवर्कमुळे होणार फायदे

एका अहवालानुसार जगात सर्वात स्वस्त मोबाईल डेटा पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यासह, भारताने स्वदेशी ४ जी टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. मंत्रीमहोदयांनी सांगितले की, ५ जी नेटवर्कच्या मदतीने लाईट माइल हार्ड स्पीड कनेक्टीव्हीटीच्या ताकद मिळते. त्यासोबतच, डिजिटल सर्वेक्षण असं की, हेल्थ, एग्रीकल्चर क्षेत्रालाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

किती शहरात पोहोचलं ५ जी नेटवर्क

५ जी रोलआऊटसंदर्भात विचार केल्यास, भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल द्वारे ५ जी सेवा रोलआऊट करण्यात येत आहे. रिलायन्स जिओने आत्तापर्यंत एकूण ४०६ शहरांमध्ये True 5 G नेटवर्क रोलआऊट करण्यात आले आहे. तर, एअरटेलच्यावतीने आत्तापर्यंत २६५ पेक्षा अधिक जिल्ह्यात ५ जी नेटवर्क रोलाऊट करण्यात आले आहे. एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांकडून युजर्संना अनलिमिटेड ५ जी सर्व्हीस ऑफर केली जात आहे. 

५ जी फ्री डेटाचा फायदा कसा घ्याल

एअरटेलच्या ५ जी सेवेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी २३९ रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. ही एक इनवाइड बेस्ड सिस्टीम आहे, ज्याला Airtel Thanks App ने एक्सेस केले जाऊ शकतो. एअरटेलप्रमाणेच जिओ ५ जी नेटवर्कही २३९ रुपयांचा रिचार्च करावा लागणार आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलIndiaभारत5G५जीInternetइंटरनेट