शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

तुमचा महागडा 5G फोन द्यावा लागू शकतो भंगारात; पुढील वर्षी सरकार बदलू शकते नियम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:51 IST

भारतातील सर्व 5G डिवाइसेजना टेस्टिंग आणि सर्टिफिकेशनच्या टप्प्यातून जावे लागेल. तरच त्यांची विक्री देशात करता येईल.  

भारतात 5G कनेक्टिव्हिटी हा सेलिंग पॉईंट बनला आहे. अनेकजण फक्त 5G स्मार्टफोन हवा असा आग्रह धरत आहेत. स्मार्टफोन कंपन्यांनी देखील 4G स्मार्टफोन लाँच करणं कमी केलं आहे. विविध भाज्यांमध्ये जसा बटाटा सामावून जातो तशी 5G कनेक्टव्हिटी जवळपास सर्वच नवीन स्मार्टफोन्समध्ये दिसत आहे. परंतु हे फोन्स निकामी ठरू शकतात कारण भारतात विकल्या जाणाऱ्या 5G स्मार्टफोन्सच्या वापरासाठी टेस्टिंगनंतर सर्टिफिकेट जारी करण्याची योजना सरकार बनवत आहे.  

लोकल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन 

देशात विकल्या जाणाऱ्या सर्व 5G डिवाइसेजची लोकल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन करण्याची घोषणा सरकारनं केली आहे, अशी बातमी मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आधीच विकत घेतलेल्या स्मार्टफोन्सना ही कनेक्टिव्हिटी मिळणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. टेस्टिंगमध्ये फेल झालेल्या डिवाइसचं काय होणार, हे स्पष्ट झालं अजून नाही.  

टेलिकॉम इंजीनियरिंग सेंटर (TEC) च्या एका बैठकीत 5G डिवाइसची अनिवार्ट टेस्टिंग आणि सर्टिफिकशन ऑफ टेलिकॉम इक्विपमेंट (MTCTE) करण्यावर चर्चा झाली आहे. TEC ही दूरसंचार विभागाचा एक विंग आहे. त्यामुळे 5G असलेल्या स्मार्टफोन, स्मार्ट वॉच, वियरेबल स्मार्ट कॅमेरा आणि अन्य डिवाइसची टेस्टिंग आणि सर्टिफिकेशननंतर विक्री करता येईल. ही योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरु केली जाऊ शकते. सरकार फक्त स्मार्टफोन्सची ग्रेडिंग करू शकतं अशी देखील चर्चा आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी देखील टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन केलं जाऊ शकतं.  

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइल