शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

महत्त्वाची बातमी! आजपासून बदलला SIM कार्डशी संबंधित नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:53 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(TRAI) प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.  

नवी दिल्लीः टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(TRAI) प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.  TRAIनुसार, 16 डिसेंबर म्हणजे आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (Mobile Number Portability)ची प्रक्रिया आणखी सहजसोपी झाली आहे. आता कोणताही युजर्स आपला ऑपरेटर सहजगत्या बदलू शकणार आहे. आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवडा ते 15 दिवसांचा अवधी लागायचा, परंतु नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल. ट्रायनं ही प्रक्रिया आणखी सोपी केली असून, यूनिक पोर्टिंग कोड (UPC)ची फक्त अट ठेवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, सर्व्हिस एरियाच्या आत जर कोणताही नंबर पोर्ट करण्याची मागणी आल्यास ती 3 कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी 5 कामकाजांच्या दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात ट्रायनं नवं परिपत्रक जारी केलं आहे.   कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या मर्यादेत कोणताही बदल नाही.

ट्रायनं स्पष्ट केलेलं आहे की, कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या पोर्टिंगच्या अवधीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवी प्रक्रिया 16 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. मोबाइल वापरकर्ते यूपीसी निर्माण करून मोबाइल नंबर सहजसोप्या पद्धतीनं पोर्ट करू शकतात. नव्या प्रक्रियेनुसार, पोस्ट पेड मोबाइल कनेक्शन प्रकरणात ग्राहकांना ऊर्वरित रक्कम संबंधित चुकवल्याचं आधीच्या ऑपरेटरकडून प्रमाणित करावं लागणार आहे. तसेच ऑपरेटरला नेटवर्कमध्ये 90 दिवसांपर्यंत सक्रिय राहावं लागणार आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि पूर्वकडच्या सर्कलना 30 दिवसांपर्यंत सक्रिय राहावं लागणार आहे. त्यानंतर त्याचा नंबर पोर्ट होणार आहे.