शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:25 IST

परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

ठळक मुद्देरिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. जिओने आपल्या लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर टेलिकॉम प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही आपल्या प्लॅनमध्ये कपात करावी लागली. परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा पॅक आहेत. पण कंपनीकडेही एक वार्षिक प्लॅनही आहे. आम्ही आपल्याला कंपनीच्या या दीर्घकाळ वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. जिओकडे एक प्लॅन आहे, ज्याची वैधता 360 दिवसांची आहे म्हणजे संपूर्ण वर्षभर. या प्रीपेड प्लॅनची किंमत 4,999 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 350 जीबी डेटा उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये आपणास जिओ ते जिओसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, तसेच जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटे मोफत मिळतील. म्हणजेच आपल्याकडे दरमहा 1,000 कॉलिंग मिनिटांचा पर्याय आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे. जिओचे हे प्रीपेड पॅक घेतल्यास आपणास जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळेल. एकंदरीत जिओच्या वर्षभराच्या वर्षभराच्या प्लॅनचं रिचार्ज केल्यास दरमहिन्याला रिचार्ज करावं लागणार नाही. आपण केलेले हे रिचार्ज एक वर्ष चालेल. जिओने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी प्रीपेड पॅकची वैधता वाढविली आहे. म्हणजेच जर वापरकर्त्याच्या प्रीपेड योजनेची वैधता संपली तर नि: शुल्क इनकमिंगची सुविधा चालू राहील जेणेकरून ते आपल्या मित्रांसह आणि कुटुंबाशी संपर्कात राहू शकतील.

Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे.  MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.

टॅग्स :Jioजिओcorona virusकोरोना वायरस बातम्या