शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:25 IST

परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

ठळक मुद्देरिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ फारच कमी काळात देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून नावारुपाला आली आहे. जिओने आपल्या लाँचिंगबरोबरच कमी किमतीचे प्रीपेड प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आणि दूरसंचार क्षेत्रात एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर टेलिकॉम प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही आपल्या प्लॅनमध्ये कपात करावी लागली. परिणामी, सर्व टेलिकॉम कंपन्यांनी डेटा प्लॅनचे दर घटवले आणि त्याचा भारतीय मोबाइल फोन वापरकर्त्यांना मोठा फायदा झाला.रिलायन्स जिओकडे दररोज 1 जीबी, 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा पॅक आहेत. पण कंपनीकडेही एक वार्षिक प्लॅनही आहे. आम्ही आपल्याला कंपनीच्या या दीर्घकाळ वैधता प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. जिओकडे एक प्लॅन आहे, ज्याची वैधता 360 दिवसांची आहे म्हणजे संपूर्ण वर्षभर. या प्रीपेड प्लॅनची किंमत 4,999 रुपये आहे. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 350 जीबी डेटा उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त या प्लॅनमध्ये आपणास जिओ ते जिओसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, तसेच जिओकडून इतर नेटवर्कवर कॉल केल्यास 12,000 मिनिटे मोफत मिळतील. म्हणजेच आपल्याकडे दरमहा 1,000 कॉलिंग मिनिटांचा पर्याय आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसची सुविधाही आहे. जिओचे हे प्रीपेड पॅक घेतल्यास आपणास जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शन विनामूल्य मिळेल. एकंदरीत जिओच्या वर्षभराच्या वर्षभराच्या प्लॅनचं रिचार्ज केल्यास दरमहिन्याला रिचार्ज करावं लागणार नाही. आपण केलेले हे रिचार्ज एक वर्ष चालेल. जिओने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी प्रीपेड पॅकची वैधता वाढविली आहे. म्हणजेच जर वापरकर्त्याच्या प्रीपेड योजनेची वैधता संपली तर नि: शुल्क इनकमिंगची सुविधा चालू राहील जेणेकरून ते आपल्या मित्रांसह आणि कुटुंबाशी संपर्कात राहू शकतील.

Coronavirus : Reliance Jioच्या ग्राहकांना अंबानींचं मोठं गिफ्ट; लॉकडाऊनपर्यंत मोफत मिळणार जबरदस्त सुविधा

रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, लॉकडाऊनदरम्यान ग्राहकांना मिळणारी कॉलिंगची सुविधा कायम राहणार आहे. याचा फायदा फक्त कमी कमवणाऱ्यांनाच होणार नाही, तर जे लोक घराबाहेर जाऊ शकत नाहीत, लॉकडाऊनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, ज्या ग्राहकांना रिचार्ज करणे शक्य नसेल त्यांच्या मोबाईलवर लॉकडाऊन संपेपर्यंत इनकमिंग सुविधा सुरूच राहणार आहे.  MyJio आणि Jio.com ही माध्यमं प्रत्येक Jio वापरकर्त्यास एकमेकांशी जोडण्यास नेहमीच मदत करतात.

टॅग्स :Jioजिओcorona virusकोरोना वायरस बातम्या