शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Airtel 5G Service in August: वेगाच्या अविष्कारासाठी तयार रहा, गणेशोत्सवापूर्वी 5G येतेय; Airtel कडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:21 IST

Airtel to launch 5G services in India in August: ऑक्टोबर नाही, ऑगस्टमध्येच 5G सुरु होणार; रिलायन्स जिओसोबत स्पर्धा लागली

गेल्याच आठवड्यात ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव झालेला असताना देशात ही सेवा कधी सुरु होणार, याबाबत चर्चा सुरु होत्या. यातच रिलायन्स जिओने आपण १५ ऑगस्टलाच 5G सेवा सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. असे असताना जसे ४जीवेळी झाले तशी संधी जिओला मिळेल म्हणून एअरटेलने मोठी घोषणा केली आहे. 

एअरटेल ऑगस्टमध्येच 5G सेवा सुरु करणार आहे. ऑगस्टच्या अखेरीपर्यंत 5G नेटवर्क सर्विस सुरु होण्याची शक्यता आहे. एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंग सोबत 5G नेटवर्क प्रदान करण्यासाठी करार केला आहे. जर 15 ऑगस्टला Jio ची 5G सेवा लाँच झाली नाही तर Airtel पहिली कंपनी बनेल, असे म्हटले आहे. 

नुकताच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे. एअरटेल कंपनीने लिलावात 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ, 2100 मेगाहर्ट्झ, 3300 मेगाहर्ट्झ आणि 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीमध्ये 19867.8 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम विकत घेतले होते. एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांनीच ऑगस्टमध्ये एअरटेल फाईव्ह जी सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. 

भारतच्या ग्राहकांना 5G कनेक्टिव्हिटीचा पूर्ण लाभ देण्यासाठी कंपनी जगभरातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरणार आहे. एअरटेल ही तिन्ही टेलिकॉम कंपन्यांमध्ये 5G नेटवर्कची चाचणी घेणारी पहिली टेलिकॉम ऑपरेटर होती. भारताचा पहिला 5G अनुभव थेट 4G नेटवर्कवर देखील दाखवण्यात आला. एअरटेलने ग्रामीण भागात देखील 5G चाचणी केली आहे. 5G वर पहिल्या क्लाउड गेमिंग अनुभवाची चाचणी देखील केली आहे.

टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओ