शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Airtel Recharge Hike: एअरटेलने घाम फोडला! मिनिमम रिचार्जचे दर 57 टक्क्यांनी वाढविले; 5G चा फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 19:23 IST

कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

देशात पहिल्यांदा ५जी सेवा सुरु करणाऱ्या टेलिकॉम कंपनीने सामान्यांना घाम फोडला आहे. एअरटेलने कमीतकमी रिचार्ज प्लॅन असलेल्या प्लॅनमध्ये एकाच झटक्यात तब्बल 57 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे २८ दिवसांच्या या ९९ रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना आता १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या ही दरवाढ हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत करण्यात आलेली असली तरी देशभरात देखील भविष्यात लागू होण्याची शक्यता आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एअरटेलने हरियाणा आणि ओडिशाच्या सर्कलमध्ये ९९ रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनमध्ये २०० एमबीचा डेटा मिळत होता. तसेच कॉल रेट 2.5 पैसे प्रती सेकंद होता. आता १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १ जीबी डेटासह ३०० एसएमएस मिळणार आहेत. 

ICICI सिक्युरिटीजने ब्रोकरेज नोटमध्ये म्हटले आहे की, भारती एअरटेलने हरियाणा आणि ओडिशा सर्कलमध्ये दर वाढवले ​​आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून कंपनीने हा धोका पत्करला आहे. हा पॅक 2G ग्राहकांना विकला जात आहे. यामुळे 4G ग्राहकांना काही फरक पडणार नाही. कंपनीने हे मार्केट टेस्टिंगसाठी केले आहे. तिला चांगला प्रतिसाद न मिळाल्यास ती पुन्हा ९९ रुपयांचा प्लॅन आणू शकते. 

कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Airtelएअरटेल