शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
2
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
4
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
5
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
6
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
7
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
8
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
9
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
10
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
11
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
12
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
13
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
14
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
15
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
16
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
17
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
18
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
19
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
20
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

Airtel Recharge Hike: एअरटेलने घाम फोडला! मिनिमम रिचार्जचे दर 57 टक्क्यांनी वाढविले; 5G चा फटका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 19:23 IST

कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

देशात पहिल्यांदा ५जी सेवा सुरु करणाऱ्या टेलिकॉम कंपनीने सामान्यांना घाम फोडला आहे. एअरटेलने कमीतकमी रिचार्ज प्लॅन असलेल्या प्लॅनमध्ये एकाच झटक्यात तब्बल 57 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे २८ दिवसांच्या या ९९ रुपयांच्या प्लॅनवर ग्राहकांना आता १५५ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या ही दरवाढ हरियाणा आणि ओडिशा या दोन राज्यांत करण्यात आलेली असली तरी देशभरात देखील भविष्यात लागू होण्याची शक्यता आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार एअरटेलने हरियाणा आणि ओडिशाच्या सर्कलमध्ये ९९ रुपयांचा प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनमध्ये २०० एमबीचा डेटा मिळत होता. तसेच कॉल रेट 2.5 पैसे प्रती सेकंद होता. आता १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १ जीबी डेटासह ३०० एसएमएस मिळणार आहेत. 

ICICI सिक्युरिटीजने ब्रोकरेज नोटमध्ये म्हटले आहे की, भारती एअरटेलने हरियाणा आणि ओडिशा सर्कलमध्ये दर वाढवले ​​आहेत. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून कंपनीने हा धोका पत्करला आहे. हा पॅक 2G ग्राहकांना विकला जात आहे. यामुळे 4G ग्राहकांना काही फरक पडणार नाही. कंपनीने हे मार्केट टेस्टिंगसाठी केले आहे. तिला चांगला प्रतिसाद न मिळाल्यास ती पुन्हा ९९ रुपयांचा प्लॅन आणू शकते. 

कंपनीने गेल्या वर्षीदेखील काही निवडक सर्कलमध्ये किमान रिचार्ज 79 रुपयांवरून 99 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते. आता कंपनी १५५ रुपयांच्या खालील सर्व प्लॅन बंद करू शकते असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Airtelएअरटेल