लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

IPL 2020 : चेन्नईचे काही खेळाडू सरकारी नोकरी असल्याप्रमाणे खेळतात; सेहवागने काढला चिमटा - Marathi News | IPL 2020: Some CSK players play as if they are government jobs - Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेन्नईचे काही खेळाडू सरकारी नोकरी असल्याप्रमाणे खेळतात; सेहवागने काढला चिमटा

IPL 2020 : पंजाबने दिलेले १७९ धावांचे लक्ष्य चेन्नईने एकही बळी न गमावता पार केले. यानंतरच्या सामन्यात मात्र चेन्नईने पुन्हा कच खाल्ली. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेले १६८ धावांचे आव्हान पार करण्यात अपयश आल्याने पुन्हा एकदा सीएसकेची गाडी घसरली. ...

OMG; स्वतःच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी खेळाडू १०० मीटर पर्यंत धावला अन्... - Marathi News | Bowler runs 100 meter to complete caught and bowled video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG; स्वतःच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यासाठी खेळाडू १०० मीटर पर्यंत धावला अन्...

३० सेकंदाच्या या व्हिडीओत गोलंदाजानं फलंदाजाला केलंलं कॉट अँड बोल्ड सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. ...

IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2020: Frightened by Puran's batting, Warner's reaction after victory against Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पूरनच्या फलंदाजीने घाबरलो होतो, पंजाबविरुद्धच्या विजयानंतर वॉर्नरची प्रतिक्रिया

David Warner : पंजाबच्या निकोलस पूरनने (Nicolas Pooran) धुवाधार फटकेबाजी करत एकवेळ पंजाबच्या विजयाही आशा निर्माण केली होती आणि त्यामुळेच हैदराबादचा कर्णधार वॉर्नरला घामही फुटला होता. ...

IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम! - Marathi News | Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे ...