टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात शुबमन गिल, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना स्थान मिळालेले नाही. गिल आणि कुलदीप यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ...
उभय संघांदरम्यान तीन सामन्यांची माालिका, कोरोना महामारीपूर्वी भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. ...
जडेजाचा खेळ पाहून न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात त्याने ठोकलेल्या अर्धशतकाची आठवण झाली. स्थिरावलेल्या फलंदाजाप्रमाणे फटकेबाजी करताना पाहून त्याच्या खेळीवर विश्वास दाखवता येईल, असे वाटू लागले आहे. जडेजा आणि पांड्या यांच्यामुळेच भारताल ...
ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली. नंतर भारताने तिसरा सामना जिंकून मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. कोरोनामुळे आठ महिन्याच्या ब्रेकनंतर ही पहिली द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका आहे. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत टीम इंडिय ...
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut) दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. ...
जलालाबादजवळ चक खेरे गावात राहणाऱ्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...