शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धोकादायक वळणावर वेगातील मोटारसायकल न आवरल्याने युवक जागीच ठार; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2022 18:27 IST

वैराग येथे धोकादायक वळणावर सुसाट चालवत असलेली मोटारसायकल न आवरल्याने खाली पडून युवक जागीच ठार झाला.

विठ्ठल खेळगी, लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : वैराग येथे धोकादायक वळणावर सुसाट चालवत असलेली मोटारसायकल न आवरल्याने खाली पडून युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. 

यात संग्राम जाधव (वय २७) हा जागेवरच ठार झाला तर अरविंद कदम (वय २८, दोघे रा. मुखेड जि. नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबद अधिक माहिती अशी कि, नांदेड जिल्ह्यातील सुमारे आठ दहा कुटुंब कामासाठी शेळगाव (ता. बार्शी) येथे आले आहेत व तेथे विहिर खोदणे, पाईप लाईन खोदणे किंवा मिळेल ते काम करून आपली उपजिविका भागवत आहेत. 

दरम्यान शुक्रवार रोजी कामाला सुट्टी घेतल्यामुळे अरविंद व संग्राम हे वैरागच्या बाजारपेठेत आले होते. त्यांचे काम उरकून परत शेळगाव येथे जात असताना वैरागपासून एक किलोमीटर अंतरावर उस्मानाबाद फाट्याजवळ धोकादायक स्वरूपाचे वळण आहे. त्या वळणावर यांच्या मोटारसायकलचा वेग जास्त असल्याने ती नियंत्रणात आली नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला सुरक्षेकरीता लावलेल्या लोखंडी पट्टीवर जावुन जोरदार धडकले. यामध्ये पाठीमागे बसलेला संग्राम उडून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागेवर ठार झाला तर अरविंद हा देखील गंभीर जखमी झाला. याबाबद वैराग पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. 

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर