शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

धनगर, मुस्लीम आरक्षणाचे काय झाले; सुशीलकुमार शिंदेंचा भाजपाला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 15:30 IST

भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले ? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

ठळक मुद्देरात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला - सुशीलकुमार शिंदेशेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या - सुशीलकुमार शिंदे कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली तरी सोलापूरकरांना पाच दिवसाआड पाणी मिळते. भाजपाचा हाच विकास का, असा सवाल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे बोलताना उपस्थित केला. 

काँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सलगरवस्ती येथे आयोजित महिला मेळाव्यात शिंदे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मनोहर सपाटे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी, अलका राठोड आदी उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुनीता रोटे यांनी प्रास्ताविक केले. 

यावेळी बोलताना शिंदे यांनी धनगर, मुस्लीम आरक्षण मिळाले का, असा सवाल केला. भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिलीत, तुम्हाला काय मिळाले? पाच दिवसाआड पाणी येते, हाच विकास आहे का? असा सवाल करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. रात्रीत नोटाबंदी करून सर्वसामान्यांना रांगेत उभे केले. यामुळे अनेकांचा बळी गेला. शेतीमालाला भाव न मिळाल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी नावाला दिली. शेतकºयांना फायदा झालाच नाही. बेकारीमुळे तरूणवर्ग हवालदिल आहे. खात्यावर १५ लाख जमा करतो म्हणणाºयांनी सामान्यांना काय दिले? रेशनचे धान्य बंद केले. दुष्काळ पडला तरी हाताला काम दिले जात नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाDhangar Reservationधनगर आरक्षण