शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

काय सांगता; आपत्ती निवारणासाठी दोन कोटी साहित्य खरेदीचा प्रस्ताव मंत्रालयात पडूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 18:08 IST

स्मरणपत्र दिले, फोन केले, तरीही आपत्तीविषयी नाही गांभिर्य

सोलापूर : जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. आपत्ती निवारण साहित्य खरेदीसाठी दोन कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानंतर वारंवार फोन केले. स्मरणपत्र पाठविले. तरीही मंत्रालयातून रिस्पॉन्स मिळत नसल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.

पावसाळा सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना अद्याप पुराचा धोका आहे. अशा काळात आपत्ती निवारण यंत्रणा मजबूत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साहित्य खरेदीचा प्रस्ताव तयार केला. प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला होती. याबाबत प्रशासनाने वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला. स्मरणपत्रही दिले. दोन वेळा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही फोन केले. आठ दिवसांत मंजुरी मिळेल. साहित्य खरेदीला तयारीला लागा, असे आश्वासनही मंत्रालयातून मिळाले. याबाबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी प्रस्तावच आले नाही, असे सांगितले.

महिनाभरापूर्वी राज्यभरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४३ गावांमध्ये पूर आला. यावर्षी पुन्हा पूर निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला. आराखडा तयार करताना आपत्ती निवारण साहित्याची गरज निर्माण झाल्याने आपत्ती निवारण साहित्य खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यास अद्यापही मंजूरी मिळाली.

साहित्य खरेदीचा प्रस्ताव

  • रेस्क्यू बोट-१३
  • सर्चलाइट- २६
  • लाइफ बॉय-६५
  • मेगाफोन-२६
  • फ्लोटिंग पंप-५
  • ब्रीदिंग ॲप्रटरस-१३
टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरriverनदीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय