शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 13:40 IST

सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी सुरु केले होते. २ आॅगस्ट रोजी त्यात वाढ करून ९०० क्युसेक करण्यात आले ...

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्तशेतकºयांना आता फक्त उजनी धरणामुळेच काय तो आधार मिळणार सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला

सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.

१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी सुरु केले होते. २ आॅगस्ट रोजी त्यात वाढ करून ९०० क्युसेक करण्यात आले होते़ त्यानंतर त्यातही वाढ करून ५ सप्टेंबरपर्यंत ३२५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते़ मात्र वरील धरणातून येणारे पाणी कमी कमी करत गुरुवारी सायंकाळी ६.०० पुर्णपणे बंद करण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला असून उजनी धरण हे पुणे जिल्ह्यात सतत पडणाºया पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मायनस २० वरून धरण प्लस १०६ टक्के झाले होते.  सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून एकमेव उजनीवर जिल्ह्याची मदार आहे. शेतकºयांना आता फक्त उजनी धरणामुळेच काय तो आधार मिळणार आहे. प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करून वर्षभर सर्व उपसासिचंन योजना व नदी कालवा यांना योग्य वेळी पाणी सोडून शेतकºयांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे शेतकरी संघटनेने परिपत्रकान्वये म्हटले आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका