शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

पाणीपातळीत घट; उजनी धरणाचा मायनसमध्ये प्रवेश...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:27 IST

सोलापूरकरांची चिंता वाढली; पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

ठळक मुद्देगेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होताउजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्षजून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक

भीमानगर : चालूवर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा म्हणजेच १२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असला तरी उजनी धरणाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक महिना उशिराने मायनसमध्ये प्रवेश केला आहे.

उजनी पाणलोट क्षेत्रातील म्हणजेच भीमा खोºयातील धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे यंदा उजनी धरण १०० टक्क्यांपेक्षा जास्त भरले; मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उजनी धरणाने मायनसमध्ये प्रवेश केला आहे. अजूनही मे महिना निम्मा तर जून महिन्यात पाऊस पडेलच याची खात्री नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे़ उजनी धरण १०० टक्के भरले त्यावेळी पाणीसाठा ११७ टीएमसी होतो. 

तसेच धरण १११ टक्के भरते त्यावेळी पाणीसाठा १२३ टीएमसी होतो. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीतील पाणीसाठा वजा ३७.९४ टक्के होता.हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आल्याने सध्या उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्यासह पुणे, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष असते. आज  विकासाची गती दिसून येते त्या मागील मूळ कारण आहे ते म्हणजे उजनी धरण आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात आघाडी घेतली पयार्याने सर्वात जास्त ऊस कारखाने याच सोलापूर जिल्ह्यात उभे राहिले. कारखाने जास्त उभे राहिल्याने दळणवळणात क्रांती झाली. अनेक वेगवेगळ्या शेतीक्षेत्राशी निघडीत उद्योग व्यवसाय निर्माण झाले.

उजनीची सद्यस्थिती

  • एकूण पाणी पातळी ४९०.९७५ मीटर
  • एकूण पाणी साठा १७९१.९८ दलघमी
  • उपयुक्त पाणी साठा वजा १०.८३ दलघमी
  • टक्केवारी वजा ०.७१
  • एकूण टीएमसी ६३.२८
  • उपयुक्त टीएमसी वजा ०. ३८
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात