शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तर आत्महत्येची वेळ येईल; वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी व्यक्त केली चिंता

By appasaheb.patil | Updated: April 25, 2022 13:21 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : साखर सरपल्स झाली आहे. ब्राझीलमध्ये साखर वाढली तर २२ रुपये साखरेचा भाव होईल. त्यावेळी मात्र उसाचे दर काही कमी करता येणार नाहीत. ऊसाच्या सायरपपासून इथेनॉल निर्मिती करा. नाहीतर ऊसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. वाढत्या ऊस उत्पादनावरून गडकरींनी यांनी सोलापुरात चिंता व्यक्त केली. 

सोलापुरात आयोजित नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर याच्यासह अन्य आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, साखर घाट्यात जाणार आहे. त्यामुळे बगॅस वगैरेपासून हायड्रोजन निर्मित करायला सुरु करा.  कारखानदारी नुकसानमध्ये जाणारी आहे.  आपण साखर उत्पादनमध्ये जगात तिसऱ्या नंबर आहोत, असं गडकरी म्हणाले.  काही दिवसापूर्वी माझ्याकडे ब्राझीलचे शिष्टमंडळ आले होते.  त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आज महाराष्ट्रातील साखरेला चांगला भाव मिळतोय. भविष्यात साखरेला भाव मिळणे कठीण होणार आहे, त्यामुळे आतापासूनच साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर द्या असेही आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेNitin Gadkariनितीन गडकरी