शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

गोड बोला..ग़ुड बोला; गोड बोलण्यासाठी अंत:करणात प्रेम, आपुलकी असावी लागते : विजयकुमार देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:14 IST

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी ...

ठळक मुद्देकोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात

भारतीय परंपरेत प्रत्येक सणाची वेगळी ओळख आहे. यात मकर संक्रांतीचा गोड बोलण्याचा संस्कार महत्त्वाचा आहे.  आपल्या जीवनाची वाटचाल नेहमी योग्य दिशेने होण्यासाठी सर्वांशी गोड बोलणे महत्त्वाचे आहे. इतरांशी सुसंवाद साधणे, त्यांच्याशी मधूर बोलण्यासाठी अंत:करणात मात्र प्रेम आणि आपुलकी असणे अतिशय महत्वाचे आहे.

कोणताही बदल सकारात्मक नजरेने स्वीकारत पुढे जाण्याची सवय या संस्कारामुळे होते. यातील भाषिक संवाद होण्यासाठी गोड बोलणे ही व्यवहाराची गरज असते. गोड बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल सकारात्मक भाव निर्माण होतात. कोणत्याही व्यवहारात काहीतरी देवाण-घेवाणीच्या गोष्टी असतात. व्यवहार आला की, त्याचबरोबर अडचणी ठरलेल्या असतात. यातून माणसाचे संवाद दुरावतात.

व्यवहारात आपण कुणाला तरी कळत-नकळत दुखावत असतो. पण जर त्यामध्येही सकारात्मकता ठेवेली तर व्यवहारही गोडीमध्येच होतो.  राजकारण्यांना तर सर्वांची कामे करावी लागतात, तरीही काम नाही झाले की कोणीतरी दुखावतोच. समोरचा कसाही वागला, बोलला तरी आपल्या अंत:करणात त्याच्याविषयी क्षमा, दया, अशी सद्भावनाच असावी, असे मी मानतो. त्यामुळे गोड बोलणे हे केवळ स्वार्थ किंवा भीतीपोटी असू नये. काहीवेळा सत्य सांगितल्यावर इतरांना वाईट वाटते. हे सांगणे आपल्या हृदयापासून आले तर तर त्यालाही बरे वाटेल, त्यासाठी संक्रांतीचा योग चांगला आहे. संक्रांत हा सण विशेषत: युवकांसाठी महत्त्वाचा आहे. तरूण वयात जोश असतो.   -विजयकुमार देशमुख, पालकमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख