शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

गुड बोला. गोड बोला..; गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:11 IST

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून ...

ठळक मुद्देआपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो - सुशीलकुमार शिंदेरागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते - सुशीलकुमार शिंदे

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे रोज अनेकजण येत असतात, त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात.   त्यांना असं वाटतं की, माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे.

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो. रागीट माणसाला नेहमी ताणतणावाला सामोरे जावे लागते.  मी स्वत: नेहमी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो.

हसत- हसत आपल्या घरी निघून जातो.  गोड बोलण्याचे खूप फायदे असतात. त्यातून माणसे जोडता येतात. गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते. त्याच्याशी संवाद साधताना इतरांना आनंद मिळतो.  याउलट रागावणाºया माणसांचं असतं. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो , आपण इतराशी गोड बोला. 

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो.- सुशीलकुमार शिंदेमाजी केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLokmat Eventलोकमत इव्हेंट