शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

गुड बोला. गोड बोला..; गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 15:11 IST

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून ...

ठळक मुद्देआपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो - सुशीलकुमार शिंदेरागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते - सुशीलकुमार शिंदे

शांत चित्ताने लोकांशी संवाद साधला पाहिजे. रागाने कोणतेही प्रश्न  कधीच सुटत नसतात. इतरांचे विचार आणि त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, असं मला वाटतं. लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे रोज अनेकजण येत असतात, त्यांचे प्रश्न वेगवेगळे असतात.   त्यांना असं वाटतं की, माझं कुणीतरी ऐकून घेतलं पाहिजे.

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो. रागीट माणसाला नेहमी ताणतणावाला सामोरे जावे लागते.  मी स्वत: नेहमी गोड बोलण्याचा प्रयत्न करतो.

हसत- हसत आपल्या घरी निघून जातो.  गोड बोलण्याचे खूप फायदे असतात. त्यातून माणसे जोडता येतात. गोड बोलणारी व्यक्ती सर्वच क्षेत्रात प्रिय ठरते. त्याच्याशी संवाद साधताना इतरांना आनंद मिळतो.  याउलट रागावणाºया माणसांचं असतं. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो , आपण इतराशी गोड बोला. 

आपण शांतपणे ऐकून घेतलं तर त्यावर निश्चितपणे योग्य तोडगा काढता येतो.  तोडगा काढता नाही आला तरीही तसा प्रयत्न केला पाहिजे. रागावल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्या विषयी असलेली आपुलकीची भावना लोप पावते . राग कधीही वाईटच असतो.  सार्वजनिक जीवनात रागाचा माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम होतो.- सुशीलकुमार शिंदेमाजी केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLokmat Eventलोकमत इव्हेंट