शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

घटना बदलण्याचे काम सरकारकडून सुरू - सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 01:52 IST

सुशीलकुमार शिंदे: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका

अनगर : २०१४ साली माझ्याबरोबरच देशाची फसगत झाली. थापांना बळी पडून लोकांनी भाजप सरकार सत्तेवर आणलेखरे, पण सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. शेतकऱ्यांना योग्य दाम सरकार देऊ शकले नाही. युवा वर्गाला सरकार नोकऱ्या देऊ शकले नाही.घटना बदलण्याचे काम हे सरकार करत आहे. या थापेबाज सरकारने नोटाबंदी, पुलवामा या घटनेवर राजकारण करणारे हे सरकार हुकूमशाहीचे आहे. अशा सरकारला आपण निवडून देणार की, लोकशाहीला हे ठरवण्याची वेळ आज आलेली आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा सोलापूर लोकसभेचे काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

अनगर येथे मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास माजी आमदार राजन पाटील, आ.प्रणिती शिंदे, झेडपी सदस्य बाळराजे पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, मानाजी माने, महेश पवार, देवानंद गुंड, प्रकाश पाटील, विश्वासराव कचरे उपस्थित होते. बाळराजे पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास दिलीप कोल्हे, चेतन नरोटे , जाफरताज पटेल, डॉ. कौशिक गायकवाड , शहाजहान शेख , ब्रह्मदेव भोसले, नागनाथ सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीची गणिते बदलली : राजन पाटीलच्आज भारतातील निवडणुकीची गणिते बदलली आहेत. समाजात दुही निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हाच आधार घेत निवडणुका लढल्या जात आहेत तर दुसºया बाजूला देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा तत्परतेने पुढे येऊन संकटाला दोन हात करीत देशाचा विकास केला. आता जातीवर, धर्मावर का विकासाला मत द्यायचे याचा निर्णय जनतेने केला पाहिजे, असे राजन पाटील म्हणाले.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSolapurसोलापूर