शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:52 IST

तोडणी झालेल्या उसाचे नुकसान; पाऊस पडल्याचा फटका कारखान्यांना होणार

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरिपाच्या संपूर्ण उत्पादनावर शेतक?्यांना पाणी सोडावे लागले ऊस पिकातून तरी पैसे मिळण्याची एकमेव आशा आहे पण मोठ्या पावसाने ऊस जमीनदोस्त झाला आहे तोडलेला ऊस जागेवर व कारखाना स्थळावर राहणार असल्याने नुकसान शेतकºयांचेच होणार

सोलापूर : गुरुवारपासून यावर्षीच्या गाळपाची सुरुवात करण्याची तयारी केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत. गाळप हंगाम लांबणीवर पडणार आहे. तोपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे नुकसान होणार आहे.

 यावर्षीच्या साखर हंगामाला गुरुवार दिनांक १५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने ऊस तोडणे, तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत आणणे कठीण झाले आहे. इंद्रेश्वर, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील, विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल कॉपोर्रेशन म्हैसगाव, पांडुरंग, जकराया व अन्य काही कारखान्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे. या साखर कारखान्यांनी ऊसतोडणीही केली आहे. काही प्रमाणात कारखान्यांवर ऊस आणला आहे. 

मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचा फटका कारखाना सुरू होण्याला बसला आहे. ऊसतोडणी यंत्रणा व तोडलेल्या उसाचे नुकसान कारखाना व शेतकºयांना सोसावे लागणार आहे. आता पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत, असे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील कारखान्याचे संस्थापक राजन पाटील यांनी सांगितले.--------शेतकºयांचेच नुकसान..मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरिपाच्या संपूर्ण उत्पादनावर शेतक?्यांना पाणी सोडावे लागले आहे. ऊस पिकातून तरी पैसे मिळण्याची एकमेव आशा आहे.  पण मोठ्या पावसाने ऊस जमीनदोस्त झाला आहे, तर तोडलेला ऊस जागेवर व कारखाना स्थळावर राहणार असल्याने नुकसान शेतकºयांचेच होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRainपाऊसfloodपूर