शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:52 IST

तोडणी झालेल्या उसाचे नुकसान; पाऊस पडल्याचा फटका कारखान्यांना होणार

ठळक मुद्देमोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरिपाच्या संपूर्ण उत्पादनावर शेतक?्यांना पाणी सोडावे लागले ऊस पिकातून तरी पैसे मिळण्याची एकमेव आशा आहे पण मोठ्या पावसाने ऊस जमीनदोस्त झाला आहे तोडलेला ऊस जागेवर व कारखाना स्थळावर राहणार असल्याने नुकसान शेतकºयांचेच होणार

सोलापूर : गुरुवारपासून यावर्षीच्या गाळपाची सुरुवात करण्याची तयारी केलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे. आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत. गाळप हंगाम लांबणीवर पडणार आहे. तोपर्यंत तोडणी झालेल्या उसाचे नुकसान होणार आहे.

 यावर्षीच्या साखर हंगामाला गुरुवार दिनांक १५ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने ऊस तोडणे, तोडलेला ऊस कारखान्यापर्यंत आणणे कठीण झाले आहे. इंद्रेश्वर, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील, विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल कॉपोर्रेशन म्हैसगाव, पांडुरंग, जकराया व अन्य काही कारखान्यांची यंत्रणा सज्ज झाली आहे. या साखर कारखान्यांनी ऊसतोडणीही केली आहे. काही प्रमाणात कारखान्यांवर ऊस आणला आहे. 

मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याचा फटका कारखाना सुरू होण्याला बसला आहे. ऊसतोडणी यंत्रणा व तोडलेल्या उसाचे नुकसान कारखाना व शेतकºयांना सोसावे लागणार आहे. आता पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याशिवाय कारखाने सुरू होणार नाहीत, असे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील कारखान्याचे संस्थापक राजन पाटील यांनी सांगितले.--------शेतकºयांचेच नुकसान..मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने खरिपाच्या संपूर्ण उत्पादनावर शेतक?्यांना पाणी सोडावे लागले आहे. ऊस पिकातून तरी पैसे मिळण्याची एकमेव आशा आहे.  पण मोठ्या पावसाने ऊस जमीनदोस्त झाला आहे, तर तोडलेला ऊस जागेवर व कारखाना स्थळावर राहणार असल्याने नुकसान शेतकºयांचेच होणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेRainपाऊसfloodपूर