शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

तीन गावचा वीजपुरवठा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST

करमाळा : तालुक्यातील लिंबेवाडी, पोटेगाव, झरे या तीन गावांमधील वीजखांब वादळामुळे आठ दिवसांपूर्वी मोडून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा ...

करमाळा : तालुक्यातील लिंबेवाडी, पोटेगाव, झरे या तीन गावांमधील वीजखांब वादळामुळे आठ दिवसांपूर्वी मोडून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, याबाबत करमाळा महावितरणला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख संजय घोलप यांनी निवेदन देऊन दोन दिवसात शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. दोन दिवसात खांब उभे करावे, तसे झाले नाही तर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापी सहन करणार नाही, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही दिला आहे.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ बागल, शहराध्यक्ष नानासाहेब मोरे, विजय रोकडे, रामभाऊ जगताप, सतीश फंड, आनंद मोरे, तेजस राठोड, अरिफ पठाण, रोहित फुटाणे, सचिन कणसे, किरण कांबळे, महेश डोके, अनिल माने, योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुंभार, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्नील कवडे उपस्थित होते.

---

फोटो २३ करमाळा वीज

ओळी : वादळामुळे जमिनीवर पडलेल्या वीजवाहक तारा शेतकरी काठीने उंच करून ट्रॅक्टरने पेरणी करत आहे.