शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यातील साखर कारखान्यांना राज्य बँकेचे सहकार्य, १२०० कोटींची केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:32 IST

आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे.

ठळक मुद्देसाखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरणराज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला सोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली

सोलापूर :  आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्जरूपाने मदतीचा हात दिला आहे . गळीत हंगामासाठी १२०० कोटींची कर्जे देण्यात आली असून सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याला ४० कोटींची मदत देऊन थकीत एफआरपी चुकती करण्यासाठी हातभार लावला आहे.

साखरेचे भाव कोसळल्याने राज्यातील अनेक कारखान्यांनी साखर विक्री केली नव्हती , परिणामी शेतक?्यांच्या ऊस बिलाची एफआरपी देताना त्यांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागले . राज्यभरातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सक्षम नसल्याने अनेक कारखान्यांनी एफ आर पी ची थकीत रक्कम दिली नव्हती .  सरकारने वारंवार कारखान्यांना तंबी देऊनही फारसा फरक पडला नव्हता .  कारखाने साखरेचा भाव कोसळल्याने आपली आर्थिक कोंडी झाल्याचे वारंवार सांगत होते मात्र केंद्र सरकारने साखरेला २९००  रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केल्याने साखर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

साखर विक्री साठी कोटा पद्धत असल्याने एकाच वेळी साखरेची विक्री करता येत नाही ,  हे कारण देखील कारखानदारांनी पुढे केले त्यामुळे साखरेला हमीभाव मिळूनही एफ आर पी ची रक्कम देण्यात काही कारखाने अपयशी ठरले आहेत अशा कारखान्यांना गाळप परवाना देणार नाही असा फतवा राज्याच्या साखर आयुक्तांनी काढला मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालीच नाही अखेर साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न सहकार खात्याच्या पुढाकाराने झाला. --------  राष्ट्रीयकृत बँकांचा नकारएकेकाळी साखर कारखानदारीला मुबलक कर्जपुरवठा करणा?्या राष्ट्रीयकृत बँकांनी अलीकडे आखडता हात घेतला आहे त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांची सारी भिस्त आता सहकारी बँकावर अवलंबून  आहे . राज्य सहकारी बँकेने सहकारी आणि खासगी कारखान्यानाही अर्थसाहाय्य करून हातभार लावला आहे. ----------१२०० कोटींचा कर्जपुरवठाराज्यातील साखर कारखानदारीला उभारी येण्यासाठी राज्य सहकारी बँकेने चालू गळीत हंगामासाठी १२०० कोटींचा कर्ज पुरवठा केला आहे  . यात सांगली  , सातारा ,  कोल्हापूर  , सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची संख्या अधिक असून रक्कम ही जास्त आहे  . या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यातील कारखाने आणि कर्जाच्या रकमा कमी आहेत. ------सिद्धेश्वरला ३९.६०  कोटी कर्जसोलापूर जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी ऊस विलाची थकीत रक्कम दिली नाही या कारखान्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन एफ आर पी अदा करण्यासाठी राज्य बँकेने कर्ज दिले आहे सिद्धेश्वर कारखाना कुमठे ३९.६०  कोटी , आदिनाथ ,करमाळा २० कोटी , स . म . मोहिते-पाटील अकलूज ४८.६५  कोटी , संत शिरोमणी काळे भाळवणी  २४.६४ कोटी , विठ्ठल पंढरपूर  ५४ कोटी , विठ्ठल कापोर्रेशन  २१ कोटी  , संत दामाजी मंगळवेढा  १९.२८ कोटी  , मकाई वांगी  ११.२० कोटी ,  भीमा टाकळीसिकंदर  ६५ कोटी , लोकमंगल भंडारकवठे  ४० कोटी , लोकमंगल बीबीदारफळ २० कोटी कर्जपुरवठा केला आहे .---------साखर कारखानदारीला मदत करण्याचे सरकारचे धोरण आहे त्याच भूमिकेतून राज्य सहकारी बँकेने गरजू कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामासाठी कर्ज पुरवठा केला आहे याबाबत बँकेचे उदार धोरण आहे      अविनाश महागावकरप्रशासकीय संचालक , राज्य सह. बँक , 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र