शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

"गाळप हंगाम संपला आता तरी चिमणीचे पाडकाम करून विमानसेवा सुरू करा"

By appasaheb.patil | Updated: March 27, 2023 20:10 IST

सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी आयुक्तांविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार व अपील केले आहे.

सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्याच्या आनधिकृत चिमणीच्या सुनावणीचा अहवाल माहिती अधिकारात न दिल्यामुळे सोलापूर विचार मंचच्यावतीने डॉ. संदीप आडके यांनी आयुक्तांविरोधात विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार व अपील केले आहे. दरम्यान, आता गाळप हंगाम संपला आता तरी चिमणीचे पाडकाम करून विमानसेवा सुरू करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 

यंदा को जनरेशन चिमणीची पुन्हा एकदा फेर सुनावणी घेऊन त्यावर कारवाई करण्याचा आदेश असताना सुद्धा तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी डीजीसीए चा अहवाल आल्याशिवाय मी सुनावणी  घेणार नाही अशी दिशाभूल करणारी भूमिका घेतली होती. डीजीसीएचा एक अहवाल पूर्वीच आलेला आहे व त्यात सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा होटगी रोड विमानतळास प्रामुख्याने अडथळा आहे ह स्पष्ट नमूद आहे. तसेच डीजीसीएच्या व महानगरपालिकेच्या सुनावणी घेण्याचा काहीही परस्पर संबंध नव्हता, परंतु कारखान्याला या हंगामात गाळप करता यावे यासाठी पी. शिवशंकर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून व कोर्टाचे निर्देश बाजूला ठेवून कारवाई केली नाही, परंतु नवीन आयुक्त  यांनी कारखान्याची सुनावणी घेऊन सुद्धा तो अहवाल दाबून ठेवला आहे, त्याची सोलापूर विचार मंच तर्फे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी तो दिला नाही. त्यामुळे डॉ. संदीप आडके यांनी त्याची माहितीच्या अधिकारात मागणी केली होती, परंतु तो अहवाल त्यांनी एक महिना झाला तरी दिला नाही त्यामुळे त्याबद्दलचे अपील व तक्रार पुणे विभागीय आयुक्तांकडे केली असल्याचे कळवले आहे.

तर गंभीर परिणाम भोगावे लागतील... -आता कारखान्याचे गाळप संपलेले आहे. विचार मंचने संयमाची भूमिका घेतलेली होती परंतु आता ४७८ कलमानुसार अवैध चिमणी पाडकाम होणे अपेक्षित आहे. याच कारणासाठी अर्जुन रामगिरी १० मार्चपासून सोलापूर ते मंत्रालय चालत निघालेले आहेत व आज ते पनवेल पर्यंत पोहोचलेले आहेत. आता जर प्रशासनाने सोलापूरच्या होटगी रोड विमानतळाचा प्रश्न त्वरित मार्गी लावला नाही तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासन व सरकारला भोगावे लागतील अशी चिन्हे दिसत असल्याचेही सोलापूर विकास मंचचे म्हटले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरairplaneविमान