शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

गुड बोला. गोड बोला ! माणसांनो माणसांवर प्रेम करा, जगण्याचा हक्क द्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:39 IST

मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक ...

ठळक मुद्देविखुरलेल्या भटक्या भाऊबंदाना प्रस्थापित व्यवस्थेकडून मायेची फूंकर हवी‘आम्हालाही तुमच्यासारखं जगायचंय’  या त्यांच्या भावनेला सरकारकडून  ठोस अभय हवं आहेखºया अर्थानं गूड अन् गोड बोलण्यासाठी त्यांचं  आयुष्य  कसं गोड होईल याकडं सगाजव्यवस्थेनं बघायला हव

मकर संक्रातीचं औचित्य साधून दरवर्षी तिळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. भटक्या विमुक्तांच्या दृष्टीकोनातून विचार करताना अनेक यक्ष प्रश्न निर्माण होताना पदोपदती दिसताहेत. त्यांच्यावर प्रेम करा,  स्थैर्य  देऊन जगण्याचा हक्क द्यावा, अशी अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते.

देशभर ८ कोटींच्या संख्येनं असलेल्या या भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना  व्हायला हवी.  समाजव्यवस्थेनं, सरकारनामक व्यवस्थेनं हे आपलेच भाऊबंद आहेत. या जाणिवेतून त्यांना आपलंस करा. 

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षातही त्यांना माणूस म्हणून जगता येत नाही. तळातले जीवन जगणाºया या लोकांकडं प्राधान्यानं लक्ष दिलं पाहिजे. समाजात जगण्यासाठी त्यांना पर्याय मिळवून दिला पाहिजे. समाजात काय चाललंय याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. कारण त्यांच्या मूलभूत समस्याच अद्याप सुटलेल्या नाहीत. गोड बोलण्यासारखं त्यांच्या आयुष्यात घडण्याचा प्रयत्न निर्माण व्हावा. ही मंडळीही मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आसूसली आहेत.

विखुरलेल्या भटक्या भाऊबंदाना प्रस्थापित व्यवस्थेकडून मायेची फूंकर हवी आहे. ‘आम्हालाही तुमच्यासारखं जगायचंय’  या त्यांच्या भावनेला सरकारकडून  ठोस अभय हवं आहे. खºया अर्थानं गूड अन् गोड बोलण्यासाठी त्यांचं  आयुष्य  कसं गोड होईल याकडं सगाजव्यवस्थेनं बघायला हव.- बाळकृष्ण रेणके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटMakar Sankrantiमकर संक्रांती