शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सोलापूर टॉवेल कारखाना आग: तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मालक व कुटुंबीय अद्याप आत अडकले

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 18, 2025 14:33 IST

आग अजूनही आटोक्यात नाही, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरातील अक्कलकोट रोड MIDC भागात एका टॉवेल कारखान्याला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र टॉवेल कारखान्याचे कुटुंबीय आत अडकल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार महताब बागवान, आशा बागवान, सलमान बागवान या तिघांचे मृतदेह सापडले आहेत.

कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी व त्यांचा मुलगा अनस मन्सुरी कुटुंबासोबत कारखान्याच्या आत अडकले आहेत. सामाजिक कार्यकर्ते खालिद मणियार यांना अनस मन्सुरी यांच्या मेहुण्याचा पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोन आला होता. कारखान्याला भीषण आग लागली आहे. आमचे सर्व कुटुंब बाथरूममध्ये अडकले आहेत. आम्हाला वाचवा असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र, कारखान्याचे मालक मन्सुरी व त्यांचे कुटुंबीय आतच अडकले आहेत.

दरम्यान, पहाटे लागलेली आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. सोलापूर, पंढरपूर, बार्शी या भागातील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी झाली असून महापालिका, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून आहेत. क्रेन, जेसीबीच्या मदतीने पाण्याचा मारा करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरfireआगFire Brigadeअग्निशमन दल