शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सिध्देश्वर साखर कारखान्याने हायकाेर्टाला सांगितले, चिमणी स्थलांतरित करण्यास हवी ३ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 17:29 IST

सुनावणी : आता १० फेब्रुवारी राेजी हाेणार युक्तिवाद

साेलापूर : विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी स्थलांतरित करण्यासाठी तीन वर्षे लागतील, अशी भूमिका सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमाेर मांडली. इतकी मुदत देता येणार नाही. यासंदर्भात आजवर झालेली कार्यवाही सविस्तरपणे सादर करावी, असे आदेश न्यायमूर्तींनी दिले. पुढील सुनावणी १० फेब्रुवारी राेजी हाेणार आहे.

महापालिकेने सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची कारवाई सुरू केली हाेती. याविरुद्ध कारखान्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर बुधवारी न्यायमूर्ती ए.ए. सय्यद, न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यासमाेर ऑनलाइन सुनावणी झाली. दुपारी साडेबारा ते सायंकाळी चार यादरम्यान दाेन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. चिमणी स्वत:हून पाडणार का, असा सवाल न्यायालयाने कारखान्याच्या वकिलांना डिसेंबर २०२१ मध्ये विचारला हाेता. यावर कारखान्याचे वकील अनिल साखरे यांनी मंगळवारी म्हणणे मांडले.

कारखान्याने आजवर केलेले अर्ज, परवान्यांनी केलेले अर्ज आदींची माहिती दिली. आता चिमणी स्थलांतरित करताना नव्याने परवाने घ्यावे लागतील. हे परवाने आणि स्थलांतर कामासाठी तीन वर्षे लागतील असे वकिलांनी सांगितले. इतका कालावधी देता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी सुनावले. पुन्हा शासनाच्या बाजूनेही युक्तिवाद झाला. या प्रकरणात कारखान्याने आजवर दिलेले अर्ज, परवाने याची माहिती सादर करावी. पुन्हा १० फेब्रुवारी राेजी सुनावणी हाेईल, असे सांगण्यात आले.

--

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेAirportविमानतळCourtन्यायालय