शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धक्कादायक; जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले २६ जण पिकअप अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:35 IST

औजजवळची घटना : सर्व प्रवासी कारकलचे

सोलापूर : कर्नाटकातील शिरनाळ येथे जावयाच्या अंत्यविधीसाठी निघालेले कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील २६ जण पिकअप उलटून झालेल्या अपघातात जखमी झाले. ही घटना माळकवठे-औज दरम्यानच्या वळणावर झाली.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कारकलचे नातेवाईक पिकअपमधून अंत्यविधीसाठी निघाले. वाहन माळकवठेच्या पुढे वळणावर आले असता पलटी झाले. अपघाताची माहिती कळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन थेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. माजी जि. प. सदस्य आप्पाराव कोरे, भाजपचे हणमंत कुलकर्णी, सुधाकर कोरे आदींनी जखमींना उपचारांसाठी नेण्यास मदत केली.

जखमींची नावे अशी, सुरेश बिराजदार, लक्ष्मण मरगूर, लक्ष्मण बिराजदार, महादेव बिराजदार, छायाबाई बिराजदार, संजय बिराजदार, मल्लप्पा बिराजदार, गुरप्पा इंडी, आंदव्वाबाई काळे, काशीनाथ बिराजदार, शांतप्पा बिराजदार, शारदाबाई बिराजदार, संगप्पा उंबरजे, काशीनाथ गुरप्पा बिराजदार, महानंदा बिराजदार, सिध्दगोंडा, शंकरप्पा, पालाक्षी, अशोक, अनिता, सुरेखा, धोंडप्पा बिराजदार, महादेवी गाढवे, मल्लिकार्जुन भोगडे, जयश्री राजमाने, विजयालक्ष्मी उंबरजे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघात