शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ४० हजार शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:02 IST

सततचा पाऊस आणि पुरामुळे मागील वर्षात पाच लाख शेतकऱ्यांचे नुकसान

सोालपूर : गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात वारंवार अतिवृष्टी झाली. सर्वाधिक अतिवृष्टी ऑक्टोबरमध्ये झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी यातून बाधित झाले. पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा तसेच बार्शी तालुक्यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला. जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

शासनाने पहिल्या टप्प्यात २९४ कोटी मदत निधी सोलापूर जिल्ह्याला दिली. २ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत मिळाली. उर्वरित दोन लाख ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राज्य शासनाकडे दुसऱ्या टप्प्यातील मदत निधीची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या टप्प्यातील मदत निधी डिसेंबर-२०२० अखेर किंवा जानेवारी-२०२१च्या पहिल्या आठवड्यात वाटप करू, असे सांगितले. त्यामुळे २ लाख ४० हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यांतील मदत निधीची अपेक्षा लागून राहिली आहे.

फळबागांसोबत जिल्ह्यातील पशुधनाचेही मोठे नुकसान मागील व आम्हाला मदत कधीपर्यंत मिळणार मिळणार अतिवृष्टीत आमचे सर्वकाही नुकसान झाले. आम्ही फार उद्ध्वस्त झालो. तत्काळ मदत निधी मिळणे अपेक्षित होते. पहिल्या टप्प्यात आम्हाला मदत मिळाला नाही. त्यामुळे आमच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 - रामदास चौगुले

पंढरपूर, शेतकरी

शासनाकडे निधीची मागणी

दव्ऱ्या-या टप्प्यातील मदत निधी संदर्भात राज्य शासनाकडे मागणी केली आहे. शासनाकडून अद्याप काही माहिती आलेली नाही. शासनाकडून निधी आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करू.

^ मिलिंद शंभरकर

जिल्हाधिकारी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीfoodअन्नagricultureशेती