शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 11:50 IST

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या पंचइंद्रियांवर विजय मिळवायला हवा.  अवगुणाने मनुष्य आपलं आयुष्य  दु:खी करतो. क्रोध म्हणजेच राग. रागामुळे माणसाचा स्वभाव तापट, चिडचिडा होतो. यातूनच नकळतपणे वापरलेल्या अपशब्दामुळे जवळची माणसे दुखावली जातात. 

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. तीळाचा स्नेह व गुळाची गोडी आपल्या आयुष्यातही  वाढावी हेच जणू या पारंपरिक उत्सवाचं गमक आहे.  आणि ते आपण सर्वांनीच जपलं पाहिजे. 

रागामुळे  मनाबरोबरच शरीरावर परिणाम होतो. संतापलेला माणूस स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो. याचा स्वत:च्या आरोग्यावर विपरित  परिणाम  होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल. आयुष्य सुखकर असा, विश्वास वाटतो.  - विजयसिंह मोहिते-पाटीलखासदार

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील