शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

गुड बोला.गोड बोला..! ‘गोड बोल ज्यांच्या मुखी, त्यांचेच जीवन सुखी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 11:50 IST

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल

मुखाने गोड बोलणाºया व्यक्ती नेहमी आयुष्यात माणसं जोडण्याचं  काम करतात म्हणूनच त्यांचं जीवन सुखी, निरोगी अन्  आनंदमय होते. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या पंचइंद्रियांवर विजय मिळवायला हवा.  अवगुणाने मनुष्य आपलं आयुष्य  दु:खी करतो. क्रोध म्हणजेच राग. रागामुळे माणसाचा स्वभाव तापट, चिडचिडा होतो. यातूनच नकळतपणे वापरलेल्या अपशब्दामुळे जवळची माणसे दुखावली जातात. 

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला विशेष महत्त्व आहे. तीळाचा स्नेह व गुळाची गोडी आपल्या आयुष्यातही  वाढावी हेच जणू या पारंपरिक उत्सवाचं गमक आहे.  आणि ते आपण सर्वांनीच जपलं पाहिजे. 

रागामुळे  मनाबरोबरच शरीरावर परिणाम होतो. संतापलेला माणूस स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो. याचा स्वत:च्या आरोग्यावर विपरित  परिणाम  होतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर संयम  राखून रागावर नियंत्रण ठेवले तर शरीर व मन निरोगी होईल. आयुष्य सुखकर असा, विश्वास वाटतो.  - विजयसिंह मोहिते-पाटीलखासदार

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील