शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सातारा, सांगली, सोलापुरातील पाणी वाटपाची माहिती द्या

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

टेंभू योजना : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची ‘जलसंपदा’ ला नोटीस

सातारा : ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील पाणी वाटपाची सद्य:स्थिती काय आहे?, याबाबतची विचारणा करणारी नोटीस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला धाडली आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘आघाडी शासनाने माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांना तहानेनं व्याकूळ ठेवून अन्याय केला आहे, या शासनाचं काळेबेरं लवकरच बाहेर काढणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दि. ५ आॅगस्ट रोजी सुनावणी झाली. शासनाच्या वतीने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर. व्ही. पानसे हे सुनावणीसाठी हजर होते. प्राधिकरणाने दि. २० पर्यंत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील किती गावांना टेंभू योजनेचा लाभ मिळणार आहे?, दुसऱ्या पाणी योजनेचा किती गावांना लाभ मिळाला?, ज्या गावांना पाणी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशा गावांची नावे आणि त्यांना पाणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, यांची माहिती मागितली आहे.’डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,‘या योजनेच्या माध्यमातून ८० हजार ४७२ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील केवळ ६०० हेक्टर जमिनीलाच याचा लाभ मिळणार आहे. बाकीचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविण्यात आले आहे. राज्य शासनाने जलनीतीचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे.’ (प्रतिनिधी)