शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"आठवले संधिसाधू, तर प्रकाश आंबेडकर धरसोड वृत्तीचे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:19 IST

दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे.

सोलापूर- दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे. दलित साहित्य आणि चळवळीमुळे जातीयवाद वाढीस लागला आहे. त्यामुळे मी दलित साहित्य वाचत नाही, तसेच दलित चळवळही मानत नसल्याचं अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत वातावरण दूषित आहे. अनेकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गुंतागुंत वाढत चालली आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंवरही टीका केली आहे.प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून जनतेत लोकप्रिय आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी केव्हाच सोडून दिले आहेत, अशी टीका गज्वी यांनी केली आहे, तर आठवले हे संधिसाधू असल्याचंही ते म्हणाले आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळालं म्हणजे सर्वकाही मिळालं असं नव्हे. रामदास आठवले हे संधिसाधू आहेत, असं म्हणत प्रेमानंद गज्वींनी आठवलेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेतात आणि तोंडावर आपटतात. तर नितीन गडकरी हे फारच कष्टाळू असल्याचं प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर