शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

"आठवले संधिसाधू, तर प्रकाश आंबेडकर धरसोड वृत्तीचे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:19 IST

दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे.

सोलापूर- दलित साहित्य आणि चळवळीमुळे दलितांचं मोठं नुकसान झालं आहे. दलित साहित्य आणि चळवळीमुळे जातीयवाद वाढीस लागला आहे. त्यामुळे मी दलित साहित्य वाचत नाही, तसेच दलित चळवळही मानत नसल्याचं अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत वातावरण दूषित आहे. अनेकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गुंतागुंत वाढत चालली आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंवरही टीका केली आहे.प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरांचे नातू आहेत म्हणून जनतेत लोकप्रिय आहेत. परंतु प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी केव्हाच सोडून दिले आहेत, अशी टीका गज्वी यांनी केली आहे, तर आठवले हे संधिसाधू असल्याचंही ते म्हणाले आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळालं म्हणजे सर्वकाही मिळालं असं नव्हे. रामदास आठवले हे संधिसाधू आहेत, असं म्हणत प्रेमानंद गज्वींनी आठवलेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे निर्णय घेतात आणि तोंडावर आपटतात. तर नितीन गडकरी हे फारच कष्टाळू असल्याचं प्रेमानंद गज्वी म्हणाले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूर