शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

या गावातील लोक स्मशानभूमीऐवजी ओढ्यात करतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 13:23 IST

लोकमत न्युज नेटवर्क

ठळक मुद्देआदर्श नगरमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने शासनाकडून मंजूर होऊन आलेला निधी दोनवेळा परत गेला आहेआदर्श नगर हे दोन हजार लोकसंख्येची वसाहत आहे; मात्र या ठिकाणी कोणाच्या घरी मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही

मोडनिंब : मोडनिंब येथील आदर्शनगर भागात स्मशानभूमी नसल्याने कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ओढ्यातच अंत्यसंस्कार करावे लागतात़ अंत्यसंस्कारानंतर पाऊस झाल्यास ओढ्याला पाणी आल्यास तिसºयाच्या सावडण्याच्या विधीसाठी राखही शिल्लक राहत नाही़ ती वाहून गेल्यास अडचण निर्माण होते़ त्यामुळे स्मशानभूमी तयार करून पत्राशेडची उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

आदर्श नगर हे दोन हजार लोकसंख्येची वसाहत आहे; मात्र या ठिकाणी कोणाच्या घरी मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही़ त्यामुळे नातेवाईकांना हायवेलगत असलेल्या गाव ओढ्यात अंत्यसंस्कार करावे लागतात़ त्या ठिकाणी ना वीज ना पाण्याची सोय़ रात्री एखादी व्यक्ती मयत झाल्यास गॅसबत्ती, टेंबा किंवा बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी करावा लागतो़ पावसाळ्यात तर ओढ्यात पाणी असल्याने काठावरच हा विधी उरकावा लागतो़ त्यामुळे आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीची सोय करण्याची मागणी होत आहे.

आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने शासनाकडून मंजूर होऊन आलेला निधी दोनवेळा परत गेला आहे़ त्यामुळे स्मशानभूमीसाठी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे़ - चांगदेव वरवडे,ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू