शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

या गावातील लोक स्मशानभूमीऐवजी ओढ्यात करतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 13:23 IST

लोकमत न्युज नेटवर्क

ठळक मुद्देआदर्श नगरमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने शासनाकडून मंजूर होऊन आलेला निधी दोनवेळा परत गेला आहेआदर्श नगर हे दोन हजार लोकसंख्येची वसाहत आहे; मात्र या ठिकाणी कोणाच्या घरी मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही

मोडनिंब : मोडनिंब येथील आदर्शनगर भागात स्मशानभूमी नसल्याने कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ओढ्यातच अंत्यसंस्कार करावे लागतात़ अंत्यसंस्कारानंतर पाऊस झाल्यास ओढ्याला पाणी आल्यास तिसºयाच्या सावडण्याच्या विधीसाठी राखही शिल्लक राहत नाही़ ती वाहून गेल्यास अडचण निर्माण होते़ त्यामुळे स्मशानभूमी तयार करून पत्राशेडची उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

आदर्श नगर हे दोन हजार लोकसंख्येची वसाहत आहे; मात्र या ठिकाणी कोणाच्या घरी मयत झाल्यास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा नाही़ त्यामुळे नातेवाईकांना हायवेलगत असलेल्या गाव ओढ्यात अंत्यसंस्कार करावे लागतात़ त्या ठिकाणी ना वीज ना पाण्याची सोय़ रात्री एखादी व्यक्ती मयत झाल्यास गॅसबत्ती, टेंबा किंवा बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी करावा लागतो़ पावसाळ्यात तर ओढ्यात पाणी असल्याने काठावरच हा विधी उरकावा लागतो़ त्यामुळे आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीची सोय करण्याची मागणी होत आहे.

आदर्श नगरमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने शासनाकडून मंजूर होऊन आलेला निधी दोनवेळा परत गेला आहे़ त्यामुळे स्मशानभूमीसाठी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे़ - चांगदेव वरवडे,ग्रामपंचायत सदस्य

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू