शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पंढरपूर, आळंदीची पाहणी, मग मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच आळंदीवारी वारीचा निर्णय कळवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 11:37 IST

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती; नाना पटोले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : प्रथम पंढरपूर व आळंदी देवस्थानची पाहणी करणार आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून व प्रमुख महाराज मंडळींशी चर्चा करून आळंदी येथील यात्रेबाबत निर्णय कळवू असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विठ्ठलाचे व संत चोखामेळा महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पुढे पटोले म्हणाले, पंढरपूर हे राज्याचे गौरव स्थान आहे. वारकरी ही संस्कृती आहे. पंढरपूर  देवस्थान, विकास व व्यवस्थेचे भविष्यात काही नुकसान होणार नाही. त्या संदर्भात विधान भवनात बैठक लावणार आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मंदिर समितीचे अधिकारी वारकरी व अन्य मंडळी उपस्थित राहतील असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी नवीन नियमावली

सध्या कोरानाचे संकट संपले नाही. अधिवेशनासाठी जादा लोक येतील. अनेक प्रश्नांवर लोक एकत्र येतील. प्रश्न मार्गी लागावे यासाठी लोक आंदोलन करतात. यामुळे कोरानाचा संसर्ग वाढू शकतो. परंतु दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसे चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू आहे.

केंद्र सरकार तातडीने काढावा तोडगा

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात, शेतमजूरांच्या विरोधात केंद्र सरकारने कृषीविषयक विधेयक पास केले आहे. मजूर व इतर शेती संबंधित कामगार यांच्या विरोधात विधेयक पास करून सर्व सामान्य शेतकऱ्याची गळचेपी करणारे विधेयक आहे. यामुळे सर्व देशभर शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याच्या अनुशंगाने जे दिल्लीमध्ये सर्व राज्यातून शेतकरी वर्ग जमा झाला आहे. सध्या दिल्लीत खूप थंडी आहे. लाखो शेतकरी रस्त्यावर केंद्र सरकार तातडीने तोडगा काढावा असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरNana Patoleनाना पटोलेPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर