एकीकडे डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळत आहे, तर दुसरीकडे बागा काढून टाकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली. मात्र बाग व्यवस्थापनासाठी ... ...
अकलूज, संग्रामनगर, माळेवाडी आणि यशवंतनगर या ग्रामपंचायती एकत्र येऊन अकलूज ही नगर परिषद झाल्यास त्या परिसराच्या विकासासाठी फार मोठी ... ...
चालू शैक्षणिक २०२१-२०२२ वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अद्यापही शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे ... ...
शासनाने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरी पालखी तळावर बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, स्वछतागृहे, ... ...
मरवडे येथे एकमेव शिल्लक खुली जागा वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध करून न देता संरक्षित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत ... ...
तालुक्यातील काही मंडलामध्ये यापूर्वी पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्या पिकांना आता दिलासा मिळाला आहे. यावर्षी खरिपाच्या दृष्टीने ... ...
करमाळा : तोंडाकडे पाहिल्याच्या कारणावरून एका केळी व्यापाऱ्याला शुक्रवारी रात्री करमाळा शहरातील फंड गल्लीत मारहाण झाली. केळी व्यापारी सोहेल ... ...
बार्शी : शहरातील ताडसौदणे रस्त्यावर गायकवाड प्लॉट येथील वीटभट्टीवर शेडमध्ये बांधून ठेवलेली ८० हजार रुपयांची ... ...
बार्शी : संपूर्ण देश कोरोनाच्या विखळ्यात सापडला आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच भारताच्या ... ...
मात्र पुणे, मुंबईवरून परत आलेल्या प्रवाशांना करमाळ्यातून स्वतःच्या गावी जाणे गैरसोयीचे होत होते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला करमाळा शहरात ... ...