विमा कंपनीने नुकसान झालेल्या पिकांची तपासणी करून विम्यास पात्र केलेल्या १३ हजार शेतकऱ्यांचे १४ कोटी ११ लाख ३७ हजार रुपये मंजूर असूनही खात्यावर जमा होत नाहीत. ...
१५ गाड्या पाणी मारून अग्निशामक दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले असल्याची माहिती अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी लोकमत शी बोलताना दिली. ...