नीरा नदीच्या पुलाखाली आजारास कंटाळून वयोवद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी घडली. या घटनेची अकलूज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ...
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर विकासाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी यांनी सांगितले. ...
गारपीट नुकसानीचे मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारून फेरपंचनामे करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. ...