जवळपास निम्म्या राज्यात पाऊस नाही,त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ावर देखील परिणाम झालेला आहे मात्र याबाबत राज्यकर्त्यांना गांर्भीर्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली ...
वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव ...