वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव ...
'यंदाची आषाढी वारी, निर्मल वारी' या संकल्पनेद्वारे आषाढी वारीचे नियोजन करण्यात आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्यास इतर संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यात ...
महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या अनेक धर्म-पंथ-संप्रदायांपैकी भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय हाच प्रमुख सर्वंकष सर्वसमावेशक व अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय होय. ...
महात्मा बसवेश्वर हे इंटरकास्ट मॅरेजचे प्रणेते आहेत़. बाराव्या शतकात त्यांनी वीरशैव कक्कय्याचा विवाह एका ब्राम्हणयुवतींशी करून दिला होता़. त्यामुळे युवकांनो इंटरकास्ट मॅरेज ...
कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही़ सोलापुरातील एका अवलियाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० हजार काडीपेटींचा संग्रह आणि केवळ भारतातीलच नव्हे ...
भाजपा सरकारने वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला. पण पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला. ...
राज्यात सत्तेवर असलेले सरकार मराठा व मुस्लिमांना कदापिही आरक्षण देणार नसून आरक्षणाच्या नावावर या समाजाला झुलवत ठेवले असून आता मराठयानो आरक्षण मिळवण्यासाठी ...
यावर्षी जिल्ह्यातील ४८ हजार शेतकर्यांना ४३७ कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकेतून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकारांना दिली. ३0 जूननंतर ...