ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा जयमाला गायकवाड यांचा जवळा, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा नातेपुते मतदार संघ राखीव झाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेतील पत्ता कट होणार. ...
मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ ...
आज दिनांक १ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे साधारणपणे पहाटे ५ वाजल्यापासून मध्याह्नसमाप्तिपर्यंत म्हणजे दुपारी१.३०पर्यंत घटस्थापना करता येईल. ...